राऊतांनी केलेल ‘ते’ ट्विट भोवलं; बार्शी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

बार्शीतील अल्पवयीन पीडितेचा फोटो ट्विट करणे खा. संजय राऊत यांना चांगलंच भोवलं आहे. राऊत यांनी ट्विट केलेल्या फोटोमुळे पीडितेची ओळख…

खुशखबर! सर्वांचे वीजबिल होणार माफ, १ एप्रिलपासून लागू होणार नवीन नियम

आजकाल सर्वजण जास्त वीजबिल येत असल्याने त्रस्त आहेत. मात्र आता सर्वांसाठी एक खुशखबर आहे. आता सरकारकडून सर्वांचे वीजबिल माफ केले…

“सनातन धर्म ही देशाला लागलेली कीड”, जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान

मुंबई – धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी काही दिवसांपूर्वी संत तुकाराम महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. आता मुंबईत धीरेंद्र शास्त्री यांच्या…

सत्तासंघर्षाचा निकाल ठाकरे जर गटाच्या बाजूने लागला तर काय घडेल? वाचा तज्ञ काय म्हणतात 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा युक्तीवाद तब्बल 9 महिन्यांनंतर पुर्ण झाला. ठाकरे गट आणि शिंदे गटाकडून जोरदार युक्तीवाद करण्यात आला. ठाकरे गटाकडून कपिल…

राज्यात खरेच महिलांना मिळतोय का अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास? वाचा, सविस्तर

महाराष्ट्र – राज्यात खरंच महिलांना अर्ध्या तिकीटात एसटी प्रवास मिळतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रतिक्रिया देताना कराड आगार…

एकनाथ शिंदेंचं मुख्यमंत्रिपद जाईल; पण सरकार टिकेल : सर्वोच्च न्यायालयातील वरिष्ठ वकिलाने वर्तविला अंदाज

मुंबई : ‘तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना बहुमत चाचणी करायला सांगणारं राज्यपालाचं पत्र रद्द होऊ शकतं. पण, ठाकरेंनी राजीनामा दिल्याने तो…

राज्यात अवकाळी पाऊस गारपिटीचा इशारा

महाराष्ट्र –  समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे विदर्भासह नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह काही भागांत गडगडाटासह गारपिटीसह अवकाळी पाऊस होणार असल्याचा…

हेल्मेट असेल तरी सुद्धा भरावा लागणार 2 हजारांचा दंड, वाहतुकीचे बदलले नियम

सगळीकडेच वाहतुकीचे नियम खूप कडक करण्यात आले आहेत. नियमांना केराची टोपली दाखवणाऱ्यांवर मोठी दंडात्मक कारवाई केली जाते. मात्र इथे तर…

संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांना होऊ शकते विनावॉरंट अटक

जुनी पेंशन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यभरातील 19 लाख सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या कर्मचाऱ्यांनी राज्यात…

कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा, प्रतिक्विंटल मिळणार ३०० रुपये सानुग्रह अनुदान

मुंबई – कांदा उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळत नसल्याने त्यांना तोटा सहन करावा लागत आहे. अनेक कांदा उत्पादक शेतकऱ्यांना ५००…

रस्ते अपघात वाढले! अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन देणाऱ्या पालकास होईल ३ वर्षांचा कारावास

मुंबई – अडीच वर्षांत दीडशेहून अधिक जणांचा शहर हद्दीत रस्ते अपघातात मृत्यू झाला असून त्यात अल्पवयीन वाहनचालक देखील आहेत. दरवर्षी…

महाराष्ट्रातील वातावरण आता आणखी बिघडणार, पुढचे 3 दिवस धोक्याचे!

महाराष्ट्र – मार्च महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यात अचानक उष्णता वाढल्याने उन्हाचा चटका जाणवत आहे. राज्यातील किनारपट्टीय भागामध्ये तापमान 37 अंशांच्या पुढे…