दोन महिन्यांत चार चित्त्यांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींच्या हट्टापायी भाजपकडून निष्पाप प्राण्यांचा बळी दिल्याची तृणमूलची खरमरीत टिका
कुनो राष्ट्रीय उद्यानात स्थलांतरीत करण्यात आलेल्या आठ चित्त्यांपैकी चार चित्त्यांचा मृत्यू झाला आहे. गेल्या दोन महिन्यात चौघांचे बळी गेले आहेत.…