![](https://jalgaonsandesh.com/wp-content/uploads/2024/05/Screenshot_2024_0529_145020-300x188.png)
चित्रपट येण्यापूर्वी महात्मा गांधींना कोणीही ओळखत नव्हते; नरेंद्र मोदींच्या विधानाने चिघळणार वाद
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि मवाळ विचारांचा पुरस्कार करत अहिंसेच्या मार्गाने लढा देण्यात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे महत्त्वाचे योगदान आहे.