यावल तालुक्यातील म्हैसवाडी येथील मतदार यादीतील रद्द केलेली नावे उच्च न्यायालयाच्या आदेशाने पुन्हा समाविष्ट

यावल – :तालुक्यातील बर्‍याच गावांमधील नागरिकांचे मतदार यादी मधून नावे प्रशासनाच्या चुकीमुळे कमी करण्यात आलेले होते. नागरिकांची जानेवारी २०२३ च्या मतदार यादीत नावे असताना त्यांची नावे एप्रिल २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेल्या मतदार यादी मधून स्थलांतर तसेच इतर काही कारणास्तव वगळण्यात आलेली होती. त्यामुळे सुरू असलेल्या ग्रामपंचायत मतदान प्रक्रियेत त्यांना सहभागी होता येत नव्हते. म्हैसवाडी तालुका यावल येथील सुहास सुकलाल कोळी तसेच काजल प्रकाश बाविस्कर यांचे नाव देखील स्थलांतराचे कारण देऊन मतदार यादीतून वगळण्यात आलेले होते. त्यांनी एडवोकेट जितेंद्र पाटील यांचेमार्फत माननीय उच्च न्यायालयात धाव घेतली . १२ ऑक्टोबर २०२३ रोजी न्यायालयात प्रकरण दाखल झाले. त्यावर न्यायालयाने १३ ऑक्टोंबर रोजी तात्काळ सुनावणी घेऊन प्रशासनास संबंधितांची नावे मतदार यादीत समाविष्ट करून घेण्याचे आदेश दिलेले होते. त्यानुसार काजल प्रकाश बाविस्कर यांनी उमेदवार म्हणून म्हैसवाडी येथे ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अर्जदार दाखल केला. मतदार यादी मधून कोणतेही कारण नसताना अशा बऱ्याच मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहे. ज्यांची नाव वगळण्यात आलेली होती, त्यांची नावे फायनल मतदार यादी मध्ये घेण्यासाठी २१ ऑगस्ट पर्यंतची मुदत असल्याने दिनांक १८ ऑगस्ट २०२३ रोजी संबंधितांनी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच तहसीलदार यावल यांच्याकडे योग्य पद्धतीने हरकत घेतलेली होती. तरी देखील त्यांची नावे फायनल मतदार यादीत समाविष्ट नव्हती. त्यांनी एडव्होकेट अजय कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठांमध्ये धाव घेऊन एडव्होकेट जितेंद्र पाटील यांच्यामार्फत न्यायालयात बाजू मांडली व त्यांना मा उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून योग्य मिळाला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला