ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणार बायोमेट्रिक हजेरी प्रणाली

गावात ग्रामपंचायतीशी निगडित कामासाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची तसेच फोनवर दोनच तास कार्यालय खुले….. संपर्क साधण्याची गरज तेथील नागरिकांना आगामी काळात पडणार नाही.

ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू 

ग्रामपंचायत कारभारातील महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोज कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार .

याबाबतचे पत्र येथील गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील गावाच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेळेत उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय आगामी काळात टळून गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

बायोमेट्रिक हजेरी प्रणालीबाबतचे पत्र शासन येथील गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले स्तरावरून आहे. त्यामध्ये तत्काळ कारवाई करून घेण्यात यावी, केलेला कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत. मात्र, ही पद्धत सुरु करण्यासाठी लागणारी यंत्र अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. बायोमेट्रिक हजेरी नंतर गावातील.

ग्रुप ग्रामपंचायतीत एकाच ग्रामसेवकाची नियुक्ती असते. त्यामुळे कमी लोकसंख्येच्या गावात ग्रामसेवकांचे येणे-जाणे दुर्मीळ असते. या गावांचा कारभार सरपंच व त्या-त्या ग्रामपंचायतीच्या लिपिकामार्फत हाकला जातो. ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय केवळ दोन तास उघडे राहत असल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावांत आहे.. जास्त लोकसंख्या असलेल्या गावातही सकाळी १० ते २ या वेळेतच ग्रामपंचायतीचे काम सुरू असते. दुपारी २ नंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालय बंद होतात, असा अनुभव अनेकांना अनेकदा आला असेल.

आज ग्रामपंचायत कार्यालय उघडे आहे का? ‘जिल्हा परिषदेत जायचे आहे. पंचायत समितीत काम आहे. वरच्या साहेबांनी बोलावलेय आहे. असे सांगून ग्रामसेवक निघून जातात. त्यामुळे ग्रामसेवकांकडे असलेल्या छोट्या-मोठ्या कामामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

विशेषतः कोणत्याही शासकीय कार्यालयात कामकाजाची वेळ ठरलेली असते. या वेळेत किमान कर्मचारी उपलब्ध असतात. त्यामुळे नागरिकांची कामे होतात. ग्रामपंचायत कार्यालयात मात्र यापेक्षा निराळी परिस्थिती आहे. ग्रामपंचायत कार्यालय केव्हाही उघडते व केव्हाही बंद केले जाते. कधी कधी तर, ग्रामसेवक नाहीत, या सबबीखाली कार्यालय उडलेच जात नाही. त्यामुळे आज ग्रामपंचायत कार्यालय उघडे आहे का?, अशी विचारणा नागरिकांकडून होत असते. नागरिकांच्या समस्या अधिक वेगाने सुटणार आहेत.

● ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणार बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ही गावच्या विकासासाठी वरदान ठरणारी असून, गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याची गरज निर्माण झाली होती.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं