खिशाला बसणारी फोडणी थांबणार! मोदी सरकारचा मोठा निर्णय, चमचमीत पदार्थांची चव बिनधास्त चाखा

महागाईने पिचलेल्या जनतेसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात खाद्यतेलांच्या किंमतीमध्ये कोणतीही वाढ होणार नाही. पुढील १५ महिने खाद्यतेल स्वस्त राहाणार आहे.

त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.

केंद्र सरकारने खाद्यतेलाच्या आयातीवरील सीमाशुल्कात कपात करण्यात आली आहे. खाद्यतेलाच्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र सरकारने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पुढील वर्षाच्या निवडणुकीच नाही तर २०२५ पर्यंत खाद्यतेलाच्या किमतीत कोणतेही बदल होणार नाही असे म्हटले जाते आहे.

खाद्यतेलाच्या (Oil) सीमाशुल्कातील कपातीची मुदत एक वर्षाने वाढवली ज्यामुळे किमती आटोक्यात राहातील आणि सर्वसामान्यांच्या बजेटवर परिणाम होणार नाही. केंद्रातील मोदी सरकार महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल उचले आहे.

वित्त मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार सोयबीन आणि सूर्यफुलाच्या तेलावरील आयात शुल्क १७.५ टक्क्यांवरुन १२.५ टक्के पर्यंत कमी करण्यात आले. कमी केलेले दर आता मार्च २०२५ पर्यंत लागू राहातील. आयात शुल्क कमी केल्यामुळे तेल देशात आणण्याचा खर्च कमी होईल.

1. सर्वाधिक खाद्यतेल कुठून येते?

भारतात प्रामुख्याने इंडोनेशिया, मलेशिया आणि थायलंडमधून पामतेल खरेदी केले जाते. अर्जेंटिना आणि ब्राझीलमधून सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाची खरेदी केली जाते. कॅनडातून काही प्रमाणात खाद्यतेलाची आयात केली जाते.

गहू आणि तांदळाच्या बाबतीत भारत देश स्वावलंबी असला तरी खाद्यतेलाच्या बाबतीत आपण स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतरही स्वावलंबी होऊ शकलेलो नाही. सध्या भारत हा जगातील खाद्यतेलाचा सर्वात मोठा आयातदार देश मानला जातो आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला