शरद पवार यांच्या भाषणादरम्यान बॅनर कोसळला; कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने दुर्घटना टळल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक जिल्ह्यातील सटाणामध्ये प्रचार सभा झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेवेळी अचानक वादळी वारे सुरू झाले. यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू होते. त्यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.

शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळी वारे सुरू झाले. अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. वारे वेगाने वाहू लागल्याने व्यासपीठावरील शरद पवार यांच्या पाठीमागे असलेला बॅनर डळमळीत झाला आणि हा बॅनर कोसळला. पण उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी तो पकडल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. कुणालाही इजा झाली नाही. बॅनर कोसळल्याची घटना लक्षात आल्यावर शरद पवार यांनीही आपले भाषण आटोपते घेतले.

‘मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही’

यावेळी शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशात सध्या मोदी राज्य आहे. विविध जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. ज्यांच्या हातात सत्ता, त्यांच्यावर कांदा निर्यातबंदी उठवण्याची जबाबदारी असते. आमचे राज्य होते तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून आले होते. शरद पवार होश मे आवो… अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी मी दिल्लीला गेलो आणि कांदा निर्यातबंदी उठवली होती. आताच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. कांद्या, द्राक्ष, डाळींबाला भाव नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. द्राक्ष, डाळिंबाला भाव दिले, असे मोदी म्हणातात. पंतप्रधान खोटे बोलतात आणि आमच्यावर टीका करतात, असा जोरदार टोला शरद पवार यांनी लगावला.

मोफत धान्य देण्याची घोषणा करतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना लागणाऱ्या साहित्याची किंमत वाढवतात. हा देश धान्य निर्यात करणारा होता. आता आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आम्ही फुकट धान्य देतो अशा गप्पा मारू नका, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील