सुनसगाव येथे नवजात अर्भकाला जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न ?

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे 

भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथे मुलीला जन्माला घालून जाळून नष्ट करण्याचा प्रयत्न केला असल्याने माता न तू वैरीणी या म्हणीचा प्रत्यय आला असून संशयित महिलेला भुसावळ तालुका पोलिसांनी ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

या बाबत भुसावळ तालुका पोलिसांनी दिलेली माहिती अशी की , सुनसगाव पोलीस पाटील खुशाल पाटील यांनी फिर्याद दिली आहे . दि.१४ मार्च रोजी सकाळी ११ ते १२ वाजेच्या सुमारास गावातील दोन तीन लोकांनी फोन करून सांगितले की वार्ड क्रमांक तीन मध्ये कृष्णा तोताराम भोळे यांच्या मई शेती शिवाराकडून घरांच्या बाजूला एक स्री जातीचे नवजात अर्भक पुर्ण दिवसांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत दिसत असल्याने गावात एकच चर्चेला उधाण आले होते.

या बाबत भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि बबनराव जगताप , सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, पोहेकाॅ युनूस शेख , महिला पोलीस राणी परदेशी , पोकाॅ उमेश बारी व चालक सादिक शेख घटनास्थळी दाखल झाले असता त्यांनी तपासचक्रे फिरवली असता घटनास्थळी शेजारी असलेल्या महिलांची विचारपूस करीत असताना एक महिला घराबाहेर एकटी बसलेली दिसली असता तीला विचारले असता सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे घरातील मुलीला विचारले असता हळूहळू माहिती हाती येऊ लागल्याने पोलीसांनी खाकी दाखवताच संशयीत महिलेला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे ही महिला सुनसगाव शिवारात असलेल्या कंपनी मध्ये कामाला असल्याचे सांगितले जात आहे.

फाॅरेन्सिक लॅब ला पाचारण –

मयत स्री जातीचे नवजात अर्भकाच्या काही चाचण्या घेण्यासाठी भुसावळ तालुका पोलीस स्टेशन चे पो नि बबनराव जगताप यांनी फाॅरेन्सिक लॅब जळगाव च्या पोलीस पथकाला पाचारण केले या पथकातील पोहेकाॅ एच सी शेख , योगेश वराडे, किरण चौधरी व शिवदास नाईक यांनी कार्यवाही केली.

मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यासाठी भुसावळ येथील ट्रामा सेंटर येथे पाठविण्यात आले असता भुसावळ येथून जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आल्याचे समजते. ऊशीरा पर्यंत पोलीस चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील