आशिया चषक स्पर्धेला आजपासून सुरूवात

मुंबई – क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मनोरंजनाचा आज डबलडोस आहे. आज ते रक्षाबंधनाचा सण साजरा करत आहेत. तर दुसरीकडे क्रिकेटच्या सामन्याची मजा घेता येणार आहे. आशिया चषक (asia cup) स्पर्धेतील पहिला सामना आज म्हणजेच ३० ऑगस्टला पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात रंगत आहे.

या सामन्यासोबतच तब्बल १५ वर्षांनी पाकिस्तानात आंतरराष्ट्रीय स्पर्धांचे पुनरागमन होतेय. पाकिस्तान क्रिकेटसाठी २००९मध्ये लाहोरमध्ये श्रीलंकेच्या संघावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतरचा प्रवास खूप कठीण होता. यानंतर पाकिस्तानने चॅम्पियन ट्रॉफीच्या यजमानपदाचे अधिकार गमावले होते. याशिवाय २०११मध्ये वर्ल्डकपमध्ये संयुक्त यजमानपदही गमावले होते.

दहशतवादी धोक्यामुळे पाकिस्तानकडे यजमानपद नाही

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या सदस्य देशांनी सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानचा दौरा केला नाही. त्यामुळे पाकिस्तानात एकही आंतरराष्ट्रीय सामना होऊ शकला नाही. त्यामुळे आशिया चषकातील हे चार सामने पाकिस्तानसाठी महत्त्वाचे आहेत. ज्यामुळे त्यांना २०२५मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद मिळू शकते.

आशिया कप २०२३ चे पूर्ण वेळापत्रक

३० ऑगस्ट: पाकिस्तान विरुद्ध नेपाळ, मुलतान, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

३१ ऑगस्ट: श्रीलंका विरुद्ध बांगलादेश, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसार)

२ सप्टेंबर: भारत विरुद्ध पाकिस्तान, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसा)

३ सप्टेंबर: बांगलादेश विरुद्ध अफगाणिस्तान, लाहोर, दुपारी १:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

४ सप्टेंबर: भारत विरुद्ध नेपाळ, पल्लेकेले, दुपारी १ वाजता (भारतीय वेळेनुसार)

५ सप्टेंबर: अफगाणिस्तान विरुद्ध श्रीलंका, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

६ सप्टेंबर: A1 वि B2, लाहोर, दुपारी ३:३० वाजता (भारतीय वेळेनुसार)

९ सप्टेंबर: B1 वि B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१० सप्टेंबर: A1 वि A2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१२ सप्टेंबर: A2 vs B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१४ सप्टेंबर: A1 वि B1, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१५ सप्टेंबर: A2 vs B2, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

१७ सप्टेंबर: TBC vs TBC, कोलंबो, दुपारी २ वाजता (भारतीय वेळेनुसार)

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक