अमळनेरात १ जुलै रोजी कोळी समाजाचा बिऱ्हाड मोर्चा व ठिय्या आंदोलन..

अमळनेर – तालुक्यातील आदिवासी कोळी लोकांना टोकरेकोळी (एसटी) चे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी चोपडा व अमळनेर तालुक्यातील आदिवासी कोळी समाजबांधवांतर्फे दि. १ जुलै २०२४ (वार-सोमवार) रोजी स. ११ वाजेपासून अमळनेर येथील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयापर्यंत भव्य बिऱ्हाड मोर्चा काढण्यात येणार असून त्याच ठिकाणी बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. याआधी येथील प्रांत कार्यालयातर्फे शेकडों जातप्रमाणपत्र दिलेले आहेत. मग आत्ताच का देत नाहीत ? याबाबतचे निवेदन अमळनेर प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना देण्यात आले. निवेदनात प्रांत कार्यालयाकडे जातप्रमाणपत्रासाठी ऑनलाइन अर्ज सादर करताना सबळ पुरावे जोडलेले आहेत. त्यांची दोन वेळेस तपासणी व सुनावणीही झालेली आहे. अशा प्रलंबित व नवीन दाखल होणाऱ्या प्रकरण धारकांना तात्काळ टोकरेकोळीचे दाखले मिळाले पाहिजेत. तसेच संबंधित विभागाने आंदोलनकर्त्यांच्या आरोग्यासह निवास, भोजन व शौचालयाची व्यवस्था करावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आलेले आहे. निवेदनाच्या प्रती राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री ना.अनिल पाटील, विद्यमान खासदार श्रीमती. स्मिताताई वाघ, माजी आमदार, तहसिलदार, पोलीस अधिकारी यांना देण्यात आलेले आहेत. निवेदनावर प्रमुख आंदोलनकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

याप्रसंगी अन्नत्याग सत्याग्रहाचे प्रणेते जगन्नाथ बाविस्कर (चोपडा), जेष्ठ समाजसेवक मधुकरगुरु सोनवणे (अमळनेर), चोपडा सुतगिरणीचे संचालक कैलास बाविस्कर यांचेसह सामा.पदाधिकारी हिलाल सैंदाणे, रामचंद्र सपकाळे, गोपीचंद कोळी, सुकदेव सोनवणे, चंद्रशेखर सुर्यवंशी, प्रविण कोळी, भुषण कोळी, हिरामण कोळी, गणेश बाविस्कर, शांताराम कोळी, रावसाहेब शिरसाठ, गोपाल देवराज, भीमराव कोळी, विशालराज बाविस्कर, अनिल कोळी, पांडुरंग कोळी, भीमराव सपकाळे, प्रेमकिरण कोळी, हिरामण कोळी, किरण शिरसाठ, पवन कोळी, गुणवंत साळवे, भगवान कोळी, चंद्रशेखर कोळी, रामचंद्र सोनवणे, सागर सोनवणे, विश्राम कोळी, लोटन कोळी, राजेंद्र लोहारे, चेतन कोळी, गणेश कोळी, वसंत कोळी, प्रदीप लोहारे, वासुदेव लोहारे, राकेश कोळी, विक्रम शिरसाठ यांचेसह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला