यावल तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या कार्यालयीन कागदपत्रांच्या आढाव्यानुसार जिल्हाधिकारी आयुष प्रसाद ‘खुश’

तालुक्यातील जनतेच्या समस्या तक्रारीचे काय..?

प्रतिनिधी – अमीर पटेल

यावल – तालुक्यातील अधिकारी प्रशासकीय गतिमानतेच्या ध्येय व उद्दिष्टानुसार तसेच शासनाच्या निकषानुसार शंभर टक्के कर्तव्य पालन करता आहेत याचा मला आनंद आणि खुशी आहे अशी आढावा बैठकीची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी पत्रकारांना दिली. बंद खोलीत झालेल्या आढावा बैठकीत तालुक्यातील अधिकाऱ्यांनी कार्यालयात तयार केलेले कागदपत्रे, अहवाल लक्षात घेता आणि तालुक्यात निघालेले विविध मोर्चे,झालेले आंदोलन, उपोषण,प्राप्त तक्रारी, प्रत्यक्षात असलेल्या समस्यांचे चौकशीचे पुढे काय झाले..? आणि काय होणार..? इत्यादी अनेक प्रश्न तालुक्यातील जनतेमध्ये उपस्थित केले जात आहेत.

काल शुक्रवार दि.२२ सप्टेंबर २०२३ रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास यावल तहसील कार्यालयात तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या कामकाजाची आढावा बैठक जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी घेतली.बैठकीत पत्रकारांना परवानगी नसल्याने बैठक झाल्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पत्रकारांना माहिती दिली त्यांनी लागोपाठ नॉन स्टॉप दहा ते पंधरा मिनिट पत्रकारांना माहिती दिली.त्यात महत्त्वाचे म्हणजे तालुक्यात ६५ टक्के पिक पाहणी झाली, तालुक्यात ६२ मुले कुपोषित आहेत,याकडे आरोग्य विभाग लक्ष देणार आहे,तालुक्यात एकूण ८ ठिकाणी अंगणवाड्यांची मागणी आहे, ५ जिल्हा परिषद शाळांमध्ये विद्युत कनेक्शन देण्याबाबत वीज वितरण कंपनीला सूचना देण्यात आल्या.तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांवर गटविकास अधिकारी,यावल तहसीलदार यांनी वेळोवेळी साइडवर जाऊन व्हीजीट दिल्या आहेत. तालुक्यात २ गावांमध्ये रोजगार हमीची कामे झालेली नाही, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत साठी शासन दरबारी प्रयत्न करणार,टीपीडीसी अंतर्गत१०० टक्के प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे,थकबाकी, वसुली बाबत, ग्रामरोजगार सेवकांबाबत,दलित,शबरी, रमाई घरकुल योजनेबाबत तसेच आयुष्यमान भारत कार्ड तालुक्यात ३२ हजार वाटप करण्यात आले अजून ८४ हजार वाटप करण्याच्या सूचना केल्या.

यानंतर तहसील कार्यालयात पत्रकारांचे जास्त प्रश्न ऐकून न घेता यावल नगरपालिकेजवळ राजे निंबाळकर यांचा इतिहासिक किल्ला पाहणी केल्यानंतर यावल नगरपालिका कामकाजाचा आढावा घेत, कामकाजा विषयी समाधान व्यक्त करून काही सूचना दिल्या.

यावल तालुक्यात अनेक शासकीय कार्यालयाच्या कामकाजाविषयी कामाच्या गुणवत्तेविषयी तालुक्यातील जनतेच्या लेखी तक्रारी, सूचना आहेत आणि यासाठी वेळोवेळी अनेक संघटना कार्यकर्त्यांनी,राजकीय पक्षांनी, पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी आंदोलन, रस्ता रोको,मोर्चे उपोषण करून विविध समस्यां प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले आहेत, त्यांना आश्वासन सुद्धा देण्यात आले आहे त्या सर्व समस्यांचे प्रश्नांच्या चौकशीची काय झाले..? आणि काय होणार…? याबाबत मात्र आता तालुक्यातील जनतेमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला