पंडित मिश्राजी यांनी वेगवेगळ्या कथांमध्येच रुद्राक्षांचे वाटप केले पाहिजे..  मौनव्रतधारी जगन्नाथ बाविस्कर यांची समय सूचक प्रतिक्रिया.

चोपडा (प्रतिनिधी):- महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीक्षेत्र, पंढरपूरचे श्रीविठ्ठल- रुख्माईच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला पायी पालखी दिंडी पताका घेऊन तसेच वाहनांद्वारे सुमारे दहा बारा पंधरा लाखांपेक्षाही जास्त भाविकभक्तं येत असतात. नियोजनबद्ध पद्धतीने श्री पांडुरंगाचे दर्शन घेऊन तुळशीची माळ गळ्यात घालून सुखरूप घरी पोहोचत असतात. त्याच पद्धतीने सिहोरचे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या कथेला सुद्धा लाखोंचा जनसमुदाय जमत असतो. पं. मिश्रांच्या ज्या ज्या ठिकाणी कथा होतात त्याच ठिकाणी शिस्तबद्ध पद्धतीने प्रत्येकाला रुद्राक्षाचे वाटप केले पाहिजे. कारण सध्याची सिहोरची परिस्थिती बघता भाविकभक्तांनी कुठलाच विचार न करता पं. प्रदिप मिश्रांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन रुद्राक्ष घेण्यासाठी घरदार सोडून सिहोरला जाऊन हालअपेष्टा करून घेतलेल्या आहेत. अलोट गर्दीमुळे तेथील नियोजन पुर्ण कोलमडलेले आहे. शासन प्रशासन हतबल झालेले आहे. हज्जारों लोकं अन्नपाण्यावाचून जागेवरच ट्रॅफिक जाम मध्ये अडकलेले आहेत. रुद्राक्षांचे वाटपही बंद झालेले आहे. तेथे गेलेल्या भाविकभक्तांसाठी “इकडे आड- तिकडे विहीर” अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. काहींना तेथेच चेंगराचेंगरीत तर काहींना रस्ते अपघातात जीव गमवावा लागत आहे. हज्जारों लोकांवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

धर्मरक्षक पं.प्रदिप मिश्रांचा शब्द प्रमाण मानून भाविकभक्तं पूजाअर्चना करीत आहेत. त्यांची ज्या ठिकाणी कथा असते त्याच ठिकाणी त्यांनी रुद्राक्षांचे वितरण केले पाहिजे, अशी समयसूचक प्रतिक्रिया चोपडा येथील अध्यात्मिक धार्मिक कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर (मौनव्रतधारी- गोरगावले बुद्रुक) यांनी ह्या पत्रकांन्वये दिलेली आहे.

घरीच देवासमान माय बापाची सेवा केली पाहिजे..

जळी स्थळी काष्ठी पाषाणी, इतरत्र सर्वत्र देवाचं अस्तित्व आहे. कलियुगात कर्मकांडापेक्षा ज्ञानकांडाला महत्व आहे. नरदेहातील आत्मारूपी ईश्वराचे नामस्मरण करणे, घर एक मंदिरातील देवता समान आई वडिलांची सेवा करणे, मानवसेवा हीच ईश्वर सेवा समजून संसार प्रपंच करून परमार्थ साधणे हेच मानवाचे आद्य कर्तव्य आहे..

जगन्नाथ बाविस्कर (संपर्कप्रमुख),म.वाल्मिकी समाज मंडळ ता.चोपडा.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं