आ.गोपीचंद पडळकर यांनी मांडलेल्या लक्षवेधीचे कोळी जमातीतर्फे स्वागत.. तालुकासंपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर यांनी दिलेली माहिती.

चोपडा (प्रतिनिधी):- महाराष्ट्र राज्याच्या हिवाळी अधिवेशनात विधान परिषद सदस्य आ. गोपीचंद पडळकर यांनी कोळी जमातीला न्याय मिळावा, यासाठी आदिवासी विकास मंत्र्यांचे लक्ष वेधण्यासाठी लक्षवेधी सूचना मांडलेली होती. त्यास विधान परिषद सदस्य आ.रमेश पाटिल (मुंबई) यांचेसह इतरही आमदारांनी समर्थन दिलेले होते. त्या लक्षवेधी सूचनेचे आदिवासी कोळी जमातीच्या वतीने तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु.) यांनी ह्या पत्रकान्वये स्वागत केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी, आणि टोकरे कोळी या जमातींच्या वर अन्याय होत असणे, कोळी समाज एस.टी.आणि एस.बी.सी. असे दोन कॅटेगिरीमध्ये विभागलेले असणे, ज्यामध्ये समुद्रकिनारी राहून वंशपरंपरेने मासेमारीचा व्यवसाय करणारे सोनकोळी किंवा मच्छीमार कोळी समाजातील लोकांना एस.बी.सी. मध्ये समाविष्ट करण्यात आलेले असणे, असे असताना सुद्धा समुद्रकिनाऱ्याव्यतिरिक्त इतर प्रत्येक जिल्ह्यातील महादेव कोळी, मल्हार कोळी, टोकरे कोळी, ढोर कोळी, डोंगर कोळी यांना एस.टी.च्या सवलती देण्यात येत नसणे, जर आदिवासी क्षेत्राबाहेर राहणारे आदिवासींना आदिवासी विकास विभाग बोगस समजत असेल तर राज्यामध्ये अनुसूचित जमातीच्या एकूण लोकसंख्या ९.३५% (१,०५,१०,२१३) असणे, यामध्ये आदिवासी क्षेत्रांमध्ये एसटीपी ३.९% (४३,७२,००७) तर आदिवासी क्षेत्राबाहेर ओटीएसपी ५.४% (६१,३८,२०६) लोकसंख्या असणे, महाराष्ट्र मध्ये अादिवासींची एकूण ९.३५% लोकसंख्या असल्याकारणाने अनुसूचित जमातीच्या आरक्षणापासून एकूण २५ आमदार आणि ४ खासदार निवडून येत असणे, यामध्ये आदिवासी क्षेत्रातील ३.९% लोकसंख्येमुळे ११ आमदार आणि २ खासदार तर आदिवासी क्षेत्राबाहेरील ५.४% लोकसंख्या मुळे १४ आमदार आणि २ खासदार निवडून येत असणे, तर आदिवासी क्षेत्राबाहेर राहणारे ५.४% लोक ३० ते ३३ जमाती बोगस असल्यास त्यांच्या लोकसंख्येच्या आधारावर निवडून येणारे १४ आमदार आणि २ खासदार सुद्धा नैसर्गिकपणे बोगस ठरत असणे, त्यामुळे राज्यातील कोळी, महादेव कोळी, मल्हार कोळी, ढोर कोळी आणि टोकरे कोळी या जमातीवर होत असलेला अन्याय विषयी तोडगा काढण्याची मागणी निवेदनाद्वारे दि. १६.९.२०२२ रोजी राज्याचे आदिवासी विकास मंत्री यांना आदिवासी कोळी जमात, सामाजिक संस्था, खानापूर यांच्याकडून करण्यात येणे, याबाबतीत उत्तर मागणीच्या अनुषंगाने योग्य ती उपाययोजना करण्याची आवश्यकता असणे, अशाप्रकारची लक्षवेधी सुचना आ.गोपीचंद पडळकर यांचेकडुन मांडण्यात आलेली होती. याविषयी आदिवासी विकास मंत्री यांचेकडुन समर्पक व समाधानकारक उत्तर न आल्याने याबाबत सविस्तर चर्चेसाठी सभापती महोदया यांच्या दालनात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आदिवासी मंत्री, सर्व पक्षीय आमदार यांची लवकरच विस्तृत अशी बैठक लावण्याचे ठरले. आदिवासी कोळी जमातींना न्याय मिळेपर्यंत सोबत राहण्याचे आश्वासन आ.गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिलेले आहे. अशीही माहिती सामा. कार्यकर्ते जगन्नाथ बाविस्कर यांनी दिलेली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं