लोकशाहि दिनी तक्रार देऊन पाच महिन्यात दिव्यांगाना न्याय मिळत नसेल तर लोकशाहि दिन कशासाठी ? दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांचा सवाल

नांदेड(प्रतिनिधी),सामान्य जनतेच्या अडीअडचणी त्यांच्या असलेल्या समस्या त्वरीत सोडविता यावे म्हणुन शासनाने महिण्याच्या पहिल्या सोमवारी जिल्हा अधिकारी साहेब यांना जनतेनी प्रत्यक्ष भेटुन चर्चा करुन निवेदन दिल्यानंतर प्रत्येक विभागाचे अधिकारी या बैठकित संबधित निवेदनावर तिथेच चर्चा करुन त्वरीत सामान्य जनतेला न्याय मिळेल अशा आशानी जनता तक्रार निवेदण दिले जाते पण पाच ते सहा महिने त्या निवेदनाची साधी दखल घेतली जात नसेल छर लोकशाहि दिनाचे आयोजन कशासाठी केले जाते असा सवाल दिव्यांग,वृध्द, निराधार मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांनी केले.

ऊदा. मौजे जुनी कूंचेली ता. नायगाव हे गाव १९८३ ला मन्याढ नदी मुळे पुनर्वसन झालेल्या गावात दलित वस्तीतील बौधवाडा येथील समाज ४० वर्षाऩतर आमचे घर होते म्हणून कोणताहि नकाशा व पुरावा नसताना डोझर ने उकरून चौहोबाजुच्या शेतकऱ्यांची जमीन ताबा घेऊन पेरणी केली त्यात दिव्यांगाची जमीन सुध्दा घेतलीअसल्यामुळे योग्य ते चौकशी करून न्याय मिळावा म्हणुन जुन महिन्या पासुन प्रशासन दरबारी निवेदन ,भेटुन,फोनवर चर्चा करुन न्याय दिव्यांगाला मिळत नसल्यामुळे लोकशाहित पाच महिने निवेदन देऊन जर न्याय

मिळत नसेल तर दिव्यांग कायदा २०१६ फक्त कागदोपत्री आहे काय? दिव्यांग कायदा २०१६ कलम ९२,९३ कशासाठी त्यांचा अंमल प्रशासन का करीत नाहि.

शासन आदेशाप्रमाणे दिव्यागाना जमीन देण्याचा २००७ चा जिआर नुसार दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणुन दिव्यांगाना जमीन देण्याचा कायद्यात तरतुद देणे तर सोडा पण ज्या दिव्यांगाना फक्त २४ आर जमीन वाडवडीलाची असताना त्यातील १० आर जमीनीवर वरील विषयातील समाजाचे तिथे कोणत्याच प्रकारचा पुरावा नसताना अतिक्रमण करणाऱ्या विरोध तहसिलदार,नायगाव यांनी सहायक पोलिस निरिक्षक रामतिर्थ यांना दि. ४ जुलै २०२२ ला लेखी आदेश देऊन अध्याप दिव्यांगाना पाच लोकशाहि दिनी निवेदन देऊन न्याय मिळत नसेल तर दिव्यांग,वृध्द,निराधाराना संघटितपणे संघर्ष करावा लागेल ति वेळ प्रशासनाने येऊ देऊ नये असे प्रसिध्दी पत्रक चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिले

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला