दिव्यांग बांधवानी लेखि निवेदनाद्वारे मागनी केलेल्या प्रश्नाचे उत्तर तहसिल कार्यालयाकडुन न देणार्या अधिकारी यांच्यावर दिव्यांग हक्क दप्तर दिरंगाई कायद्यानुसार  ऊपजिल्हाअधिकारी कारवाई करतील काय? चंपतराव डाकोरे पाटिल .

 

 

 

नांदेड -(प्रतिनिधि )दिनदुबळ्या दिव्यांगाच्या हक्काच्या अनेक मागण्याचे मा.सहायकऊपजिल्हअधिकारी देगलूर यांच्या कडे दि.3 जुलै 2022 रोजी निवेदनद्वारे दिव्याग बांधवाच्या खालील मांगन्या संदर्भात निवेदन दिले.दिव्यांग,वृध्द, निराधार, मित्र मंडळ महाराष्टृ संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिल यांच्या नेत्रत्वाखाली* शिष्टमंडळाने नांदेड जिल्ह्यातील सर्व तहसिलदार, गटविकास अधिकारी यांना दि १४ फ्रेबु २०२२ ते 31 जुलै २०२२ पर्य़त लेखी निवेदन दि्शिष्टमंडळाने चर्चा करून सहा महिन्यात पर्यंत विचारलल्या प्रश्नाचे लेखी ऊतर का देण्यात आले नसल्यामुळे मा. जिल्हाधिकारी ,मुख्यकार्यकारी अधिकारी ,नांदेड,उपमुख्यकार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, समाजकल्याण, अधिकारी नांदेड मा,दिव्यांग तक्रार निवारण कक्ष जि प नांदेड यांच्याकडे रितसर निवेदन दिल्यानंतर मा वरिष्ठ अधिकारी निवेदनाची दखल घेऊन कनिष्ठास लेखि आदेश खालिल प्रमाणे दिले                1) जिल्हाधिकारी कार्यालय यांचे पत्र क्र. १४४६१ दि,८मार्च २०२२

2) जिल्हाधिकारी कार्यालय यांचे पत्र क्र. १८१६३ दि,२३मार्च २०२२ र४) दिव्यांग तक्रार निवारण समाज कल्याण यांचे पज् क्र्, १२४८दि २५ मार्च २०२२.                        ५) दिव्यांग तक्रार निवारण समाज कल्याण यांचे पज् क्र्, १८३५दि ५ मे २०२२.            ६) मनरेगा/जि प नांदेड जावक्र १९२ दि,२८ मार्च २०२२ ७) ऊपमुख्यकार्रकारी पंचायत विभाग जि प नांदेड दि ११मे२०२२,दि,9 जुलै 2022                        मा.ऊपमुख्यकार्यकारी जि.प.नांदेड यांनी दिव्यांग संघटनेच्या कार्यकर्ते,व सर्व खाते प्रमुखाघी बैठक घेऊन लेखि आदेश देऊनहि न्याय हक्ट तर मिळाला नाहि,पण सा्धे ऊतर मिळत नसेल तर दिव्यांग कायदा 2016 दप्तर दिंरगाई,कायद्या प्रमाणे दोषीवर कार्तवाहि करून दिव्यांगाना न्याय दयावा.                दिव्यांग बांधवांच्या खालील मागण्या तहसिलदार यांच्या केलेल्या मांगन्या          1) दिव्यांग कायदा 2016 ची अंमलबजावणी दिव्यांग बांधवाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे म्हणून त्यांना त्यांचे हक्क व अधिकार मिळावा म्हणून दिव्यांग हक्क 2016 च्या कायदा करून शासन अनेक निर्णय काढुन प्रशासकिय स्थरावर अंमल बजावणी व्हावी म्हणून ग्रामपंचायत स्थरावर दिव्यांगाच्या ग्रामसभा घेऊन कठोर अंमलबजावणी करण्याचे आदेश पारित करावे                  २) दिव्यांगाना सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगता यावे व स्वबळावर व्यवसाय करण्यासाठी आमदार दिव्यांग निधी दर वर्षी पंधरा लाख रुपये त्यांच्या मतदार संघात दिला तर त्यांना रस्तावर भिक मांगन्याची वेळ येणार नाही म्हणून त्यांना हक्क मिळावे म्हणून आपणच संसदेत कायदा पास करून तेच कायदा आमदार साहेब पाळत नसेल तर दिव्यांग कायदा चा उपयोग काय?              ३) दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदानात दोन वेळा चहा साठी दुध मिळत नाही तर ते एक हजार मानधनात महिनाभर कसे जिवन जगत असतील त्यांचा विचार करुन किमान जीवन जगण्यासाठी किमान वेतन प्रमाणे मानधनात दर महा पाच हजार रुपये वाढ करून ते वेळेवर दरमहा देण्यात यावा दरवर्षी ऊत्पन्न देण्याची अट रद्द करावी        4)अंत्योदय राशन योजनेत दिव्यांग व्यक्तीला स्वतंत्रअंत्योदय राशन व राशन कार्ड देण्याची शासन तरतूद करुन प्रशासकिय स्थरावर अंमलबजावणी तहसिलमार्फत करण्याचे आदेश दिल्यास त्या दिव्यांगाना अन्न धान्य दिले तर त्यां दिव्यांगाना लाभ दिला तर ते आनदाने सर्व सामान्य जनतेसारखे जीवन जगण्यासाठी हक्क देण्याचे आदेश द्यावेत          ५)दिव्यांगाना स्थानिक स्वराज्य कमिटीत सदस्य म्हणून निवड करण्यात यावे ऊदा संजय गांधी निराधार योजना ईत्यादी निवड करावी*

६)दिव्यांग मित्र अप नांदेड दिव्यांग व्यक्तीसाठी असलेल्या समाज कल्याण विभागाच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व सुविधा दिव्यांगाला घरपोच मिळण्या करीता दिव्यांग मित्र अप नांदेड ची निर्मिती नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री व माजी जिल्हाधिकारी नांदेड यांनी केली व एकही दिव्यांग वंचित राहू नये वेळेचे बंधन वेळापञक १४जुलै ते ३१ जुलै २०२० नाव नोंदणी व दि .१ आँगस्ट ते १०आँगस्ट २०२० पर्यंत छाननी व १५ आँगस्ट २०२० ला लाभ देण्याचे व एकहि दिव्यांग वंचित राहिल्यास संबधीत कर्मचारी यांच्यावर कार्यवाही करण्यात येईल असे लेखी वरीष्ठ अधिकारी आदेश तहसिलदार सहित तलाठी यांना आदेश दिले असता विस महिन्यात आपल्या तालुक्यातील किती तलाठी आदेशाची अंमलबजावणी करून किती दिव्यांगाची दिव्यांग मिञ अँप मध्ये नोंदणी,मंजुरी,कि ती दिव्यांगाना लाभ दिला वरीष्ठाचे वेळापञक वआदेश न माननार्या अधिकारी यांच्यावर आपण काय कार्यवाही केली.त्याची यादीसहित माहिती त्वरित देण्यात यावी            ७)दिव्यांग, वृध्द निराधार याना अनेक योजनेचे तहसील मार्फत मिळणारे अनुदान वेळेवर का मिळत नाही. अनुदान पाञ करण्याची मिंटिग दरमहा का होत नाही, मिंटिंग मध्ये पाञ झालेल्या लाभार्थ्यांना सहा ते सात महिने अनुदान का मिळत नाही? मंजुर झाले केंव्हा अपाञ हेलाभार्थ्यांना का कळविले जात नाही . मंजुर झालेल्या लाभार्थ्यांना मंजुर झालेल्या महिन्यापासून अनुदान दिले जात नाही कि त्यांचा नियम कसा आहे त्यांची माहिती देण्यात यावी.संजय गांधी ईतर योजनेत कमिटी का करण्यात आली नाही त्यात दिव्यांग बांधवाना स्थानिक कमेटित का घेतले जात नाही.

८) प्रत्येक जिल्ह्यात बोगस दिव्यांग प्रमाणपत्र देऊन शासन प्रशासन यांची फसवणूक करणाऱ्या अधिकारी व संबधितावर कार्यवाही करावी खऱ्या दिव्यांगाना न्याय मिळत नाही तरी मा कर्तव्य दक्ष सहाय्यक ऊपजिल्हाअधिकारी साहेब,. यांनी निवेदन वरीष्ठ अधिकारी यांच्या कडे पाठऊन आपल्या पातळीवर कनिष्ठ अधिकारी यांच्याकडुन वरील केलेल्या मागनीची कार्यवाही ची माहिती द्यावी असे निवेदन संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटिलजिल्हा अध्यक्ष. ज्ञानेश्वर नवले ता.अध्यक्ष अनिल रामदिनवार,रवि ठाकुर,राजेश पुलगुमवार,शिवाजी शिंदे,ईत्यादी कार्यकर्तयानी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला