विरेंद्र मंडोरा
भारतातील दिल समुद्र किनारा वरील मोठी शहरे चेन्नई ,मुंबई ,कलकत्ता, विशाखापटनम, कोचीन, कांडला बंदर, ओखा ,भावनगर ,मंगलोर ,ही बंदरांची शहरे दरवर्षी 3.7 मिलिमीटर समुद्राच्या पाण्याखाली जात आहे व असेच राहिले तर शतकाच्या शेवटी साधारण तीन ते पाच फूट जमीन पाण्याखाली जाईल असा इशारा नासा व आयपीसीसी म्हणजेच इनटर गव्हर्मेंटअल पॅनल ऑन क्लाइमेट चेंजेस या भारतीय हवामान बदल संस्थेने काढले आहे.
हवामानातील होणाऱ्या प्रचंड बदलामुळे व गरम वातावरणामुळे, हिमशिखर पीघळत आहे व त्यामुळे हिम रस्खलन होत आहे त्यामुळेच दर वीस तीस वर्षांनी होणारा भुरासंकलन आता दर दोन-तीन वर्षात होत आहे त्यामुळे मानव व जमिनीची फार मोठी हानी होत आहे दर पाच ते सात वर्षांनी होणाऱ्या या सर्वे मुळे ही बाब उघड झाली आहे व पूर्वीपेक्षा त्याचे प्रमाण पाच ते सात पटीने वाढले आहे म्हणून त्याचे परिणाम समुद्रकिनाऱ्यावरील शहरांना जाणवत आहे व त्यामुळे पुढील काही वर्षांनी होणारी हानी लक्षात घेऊन शहर वस्त्या या समुद्र किनाऱ्यावरून लांब वसवणे गरजेचे झालेले आहे.