कृषिभूषण हिरालाल पाटील यांचा स्तुत्य उपक्रम शेतकऱ्यांना घरपोच ऑरगॅनिक/सेंद्रिय खते पुरविणाऱ्या “त्रिमूर्तींचा” सत्कार

प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा –  तालुक्यातील गुर्जर समाजाचे ज्येष्ठ नेते व मार्गदर्शक,जि.प.चे माजी प्रभारी अध्यक्ष छन्नु झेंडु पाटील  यांचे चिरंजीव कृषिभूषण हिरालाल पाटील (प्रगत शेतकरी कुरवेल) हे त्यांच्या निवासस्थानी येणारे विशेष अतिथी यांचा मानसन्मान करतात.शेती मातीची सेवा करतांना हिरालाल पाटिल घरपरिवाराचे संस्कारही जोपासतात.म्हणुनच त्यांना कृषिभूषण हा पुरस्कार मिळाला आहे.अशाचप्रकारे तालुक्यातील शेतकऱ्यांना अल्पदरात घरपोच ऑरगॅनिक सेंद्रिय खते पुरवणारे चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक), सुरेश पाटील (शहादा), राजाराम पाटील (धुळे) या त्रिमूर्तींचाही कृषिभूषण हिरालाल पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी औक्षण करून शाल-श्रीफळ देऊन यथोचित स्वागत व सत्कार केला.

शेतीत नवनवीन अभिनव उपक्रम करून कृषिभूषण हिरालाल पाटील तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी आदर्श ठरत आहेत.सध्या महागडी रासायनिक खते, किटक व तणनाशके यामुळे शेतीचा पोत खराब होत आहे.शेतकऱ्यांनी पिकांना कमी खर्चात ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक खते वापरून अधिक उत्पादन घेतले पाहिजे.या उद्देशाने वेलसन फार्मर कंपनी शेतकऱ्यांना ऑरगॅनिक सेंद्रिय खते घरपोच पुरवीत आहेत.नोंदणी व वितरण व्यवस्था वैभवराज बाविस्कर (चोपडा,मोबा.नं. ९०११८१०५०८), मनोहर पाटील (गोरगावले बु) हे सांभाळत आहेत.प्रामुख्याने कुरवेल, कमळगांव, वडगांव बु., गोरगांवले बु., हातेड बु., हातेड खु., घोडगांव, विटनेर, गरताड, कठोरा, नांदेड, येथील शेतकरी ह्या खतांचा प्रत्यक्ष वापर करीत आहेत.तसेच तालुक्यातील इतरही गांवातील शेतकऱ्यांनी ह्या खतांसाठी नोंदणी केलेली आहे.अशी माहिती गोरगांवलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर सेंद्रिय शेती करणे हि काळाची गरज आहे.

शेतकऱ्यांनी विषारी रासायनिक खतांऐवजी अमृततुल्य ऑरगॅनिक खते वापरली पाहिजे.कारण यापुढे ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक शेती करणे काळाची गरज झालेली आहे.मार्केटचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी घरपोच सेंद्रिय खते पुरविण्याची सुविधा उपलब्ध करून दिलेली असुन उपक्रमशील शेतकऱ्यांनी ह्या योजनेचा लाभ घ्यावा.

कृषिभूषण हिरालाल पाटील प्रगत शेतकरी,कुरवेल ता.चोपडा

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला