शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक/ सेंद्रिय शेतीची संकल्पना रूजवावी.. मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची स्पष्टोक्ति

                        चोपडा (प्रतिनिधी) तालुक्यात उशिराने का होईना पण समाधानकारक पाऊस होत असल्याने पेरण्याही झाल्या आहेत.काही भागात पिके तरारत आहे.त्यांना खतांच्या मात्रा देणे सुरू आहे.कारण रासायनिक खतांच्‍या अति वापरामुळे शेतीच्‍या उत्‍पादनात वाढ होते हे खरे आहे. परंतु ही उत्‍पादन वाढ काही तात्‍पुरत्‍या व मर्यादीत स्‍वरूपाची असते.आपण उत्‍पादन वाढीसाठी पिकाला रासायनिक खतांची गरजेपेक्षा अधिक मात्रा देतो. रासायनिक खतांचा अधिक व सातत्‍याने वापर केल्‍यामुळे जमिनीचा पोत खराब होऊन जमिनीची उत्‍पादकता कमी होत आहे. खतांचा वापर अधिक करावयाचा झाल्‍यास पिकांना पाणीही मोठया प्रमाणावर दयावे लागते. सा‍हजिकच त्‍यामुळे जमिनीतील क्षारांचे प्रमाण वाढते.परिणामी जमिनी कडक होऊन खारवटतात.यापुढिल काळात शेतकऱ्यांनी ऑरगॅनिक सेंद्रिय जैविक खतांच्या वापराबाबत विचार करावा,असे मत चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर (गोरगांवले बु) यांनी ह्या पत्रकान्वये व्यक्त केले आहे.

रासायनिक खतांप्रमाणे किटकनाशकांच्या अतिवापराचे देखील विषारी व अनिष्‍ट परिणाम होत असल्‍याचे दिसून येत आहे. शेतीतील उपद्रवकारक किटक मरतात त्‍याचप्रमाणे काही उपयुक्‍त जीवजंतूही बळी पडतात. खरे तर निसर्गाने स्‍वतःच शेतीत अनेक गोष्‍टींचा समतोल साधण्‍याची व्‍यवस्‍था केलेली असते. रासायनिक खतांसह किटकनाशके व तणनाशके यांचाही पिकांवर व पर्यायाने आरोग्‍यावर होणारा दुष्‍परिणाम टाळणे या उद्देशातून यापुढे शेतकऱ्यांनी ऑर्गेनिक शेती/ सेंद्रीय शेती/ जैविक शेती ही संकल्‍पना राबविली पाहिजे,असेही आवाहन जगन्नाथ बाविस्कर यांनी केले आहे.

.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला