पिक नुकसान नोंदणीचा कार्यकाळ ७२ एैवजी १२० तासांचा करावा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांची मागणी

चोपडा प्रतिनिधी – जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तालुक्यात दरवर्षी मान्सूनपूर्व व तद्नंतर वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकांचे खुपच मोठे नुकसान होत असते.तेथील पिक विमाधारक शेतकऱ्यांनी ७२ तासांच्या आत टोल फ्री क्र.१८००४१९५००४ वर संपर्क करून pikvima @ aicofindia.com याठिकाणी ‘ई मेल’ करावा.यासाठी ‘क्रॉप इन्शुरन्स ॲप’ डाऊनलोड करून त्याद्वारे अर्ज करावा.ज्यांचे अर्ज ऑनलाइन होत नसतील त्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालय किंवा एग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया (AIC) चे कार्यालय,दुकान क्र.८,आनंद कॉम्प्लेक्स्, मल्हार मोटर्स जवळ,शिवकॉलनी स्टॉप, जळगाव येथे तक्रार अर्ज सादर करावा,अशी सुचक माहिती गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये दिली आहे.

याबाबत सविस्तर  वृत्त असे की,पिक नुकसान नोंदणीसाठीचा कार्यकाळ फक्त ७२ तासांचाच आहे.तो १२० तासांचा (कमीतकमी ५ दिवस) करावा.कारण ज्या परिसरात केळी पिकांचे नुकसान होते,तेथील नुकसानग्रस्तं शेतकरी मरणासन्न अवस्थेत असतो.घर परिवारातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊन जसे दुःख होते,तसेच शेत शिवारातील पिकांचे नुकसान झाले की,दुःख अनावर होते.अशा वेळेस विमा कंपन्या सांगतात की, ७२ तासांच्या आत नोंदणी केली पाहिजे.काही शेतकरी अशिक्षित तर काहींजवळ अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे ते ऑनलाईन नोंदणी करु शकत नाहीत.ऑफलाईनची माहिती नसते.अशातच ७२ तासांचा अवधी निघून जातो.त्यांची ऑनलाईन व ऑफलाईन नोंदणी न झाल्यामुळे पिक विम्याची नुकसान भरपाई मिळतच नाही.म्हणुनच हा अवधी ७२ तासांएैवजी १२० तासांचा करावा,अशीही मागणी चोपडा मार्केट कमेटीचे माजी संचालक जगन्नाथ बाविस्कर यांनी केली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या