हतनुर मधुन तापी नदित पाण्याचे एक आवर्तन मिळावे …. जगन्नाथ बाविस्कर

चोपडा – तापी नदी ही भारताच्या पश्चिम भागातून वाहणारी प्रमुख नदी आहे. ही पश्चिम वाहिनी नदी भारताच्या मध्यप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात या राज्यांतून वाहते. तापी नदीवर मुख्यत्वे उकाई धरण, काकरापार धरण, व हतनूर धरण बांधण्यात आलेले आहे.त्यापैकी हतनुर धरणातून तापी नदीत आमच्या हक्काचे व हिश्याचे पाणी आवर्तन सोडण्यात यावे,अशी मागणी चोपडा तालुकावासियांतर्फे गोरगावलेचे माजी सरपंच जगन्नाथ टि.बाविस्कर यांनी ह्या पत्रकान्वये केली आहे.

तापी नदीत पाण्याचा प्रवाह अखंड वाहत राहिला पाहिजे.कारण पावसाळा संपला की तापीत पाण्याचा प्रवाह खंडीत होऊन नदीचे पात्र कोरडेठाक होत असते.धरणाच्या वरिल भागात मुबलक पाणी असल्याने तो भाग सुजलाम सुफलाम होतो.व धरणाखालील भागात पाणी वाहत नसल्याने टंचाई निर्माण होत असते.यावर्षीच्या कडक उन्हाळ्यामुळे तालुक्यातील कूपनलिका व विहिरींची पाण्याची पातळी खोल गेलेली आहेच. केळी,ऊस,पपई व इतर भाजीपाल्यांचे पिकांना पाणी अपूर्ण पडत आहे.तसेच बागायती कापूस व इतर पिके लागवड करतांना सुद्धा पाण्याची गरज भासत आहे.म्हणून हतनूर धरणातून तापी नदीत पाण्याचे एक आवर्तन मिळाले पाहिजे.अशीही अपेक्षा तापी नदि काठावरिल ग्रामस्थांतुन केली जात आहे.

श्रेय कुणीही घ्या पण तापीसह जनतेची तहान भागवा.

उन्हाळ्यात पाणी टंचाई भासु लागताच अनेर व गुळ धरणातुन पाण्याचे आवर्तनासाठी संबंधित विभागाला निवेदने दिले जातात.त्याची लगेच पुर्तता होते.तसेच प्रयत्न हतनुर मधुन तापीत पाणी सोडण्यासाठी झाले पाहिजेत.दरवर्षी जानेवारी मार्च व मे महिन्यात पाण्याचे आवर्तन दिले पाहिजे.गरज नसतांना नदि भरून पाणी वाया जाणेसाठी सोडण्यात येते.याचे श्रेय कुणीही घ्या,पण तापी नदीसह जनतेची तहान भागवा.हि आमची आर्त हाक आहे.

जगन्नाथ बाविस्कर  माजी संचालक..मार्केट कमेटी चोपडा.

…………………………………………….

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी