कडूलिंब बहुगुणी ! जाणून घ्या आश्चर्यकारक फायदे आणि उपयोग

कडुलिंब हे एक अतिशय वैशिष्ट्यपूर्ण झाड आहे आणि कडुनिंबाची पाने ही पृथ्वीवरील सर्वात गुंतागुंतीची पाने आहेत. कडुलिंबाच्या झाडामध्ये 130 पेक्षा जास्त वेगवेगळ्या जैविक दृष्ट्या सक्रिय संयुगे आहेत आणि कडुनिंबाची पाने ह्या ग्रहावरील सर्वात जटिल पानांपैकी एक आहे.

कडुलिंब कर्करोगाशी लढायला मदत करते का ?

कडुलिंबाचे अनेक आश्चर्यकारक औषधी फायदे आहेत, परंतु सर्वात महत्वाची एक बाब म्हणजे ते कर्करोगाच्या पेशी नष्ट करते. प्रत्येकाच्या शरीरात कर्करोगाच्या पेशी असतात, परंतु सामान्यत: त्या विस्कळीत अवस्थेत असतात. पण, तुम्ही शरीरात काही विशिष्ट परिस्थिती निर्माण केल्यास त्या संघटित होतात. जोपर्यंत या पेशी एकट्याने फिरत आहेत तोपर्यंत काही अडचण नाही. जर त्या सर्व एका ठिकाणी एकत्र जमल्या आणि त्यांचे संघटन झाले तर ही एक समस्या बनते. हे क्षुद्र गुन्हेगारीपासून संघटित गुन्हेगारीकडेवळण्यासारखे आहे. ही एक गंभीर समस्या आहे. जर तुम्ही दररोज कडुनिंबाचे सेवन केले तर ते शरीरात कर्करोगाच्या पेशींची संख्या एका मर्यादेच्या आत ठेवते, जेणेकरून ते तुमच्या शरीर व्यवस्थेच्या विरूद्ध जाऊ शकणार नाहीत.

जंतू संसर्गासाठी कडूलिंब

जग जीवाणूंनी भरलेले आहे. त्याचप्रमाणे शरीर देखील. तुम्ही कल्पनाही करू शकत नाही त्यापेक्षा जास्त सूक्ष्मजीव तुमच्या शरीरामध्ये राहतात. यातील बहुतेक जीवाणू (बॅक्टेरिया) उपयुक्त आहेत. त्यांच्याशिवाय तुम्ही अन्न पचवू शकणार नाही. खरं तर, त्यांच्याशिवाय तुमचे अस्तित्वच असू शकत नाही. परंतु काही जीवाणू तुम्हाला त्रास देऊ शकतात. अशा जीवाणूंना ताब्यात ठेवण्यासाठी तुमचे शरीर सतत ऊर्जा खर्च करते.

जर जीवाणूंची पातळी जास्त झाली तर तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटेल कारण तुमच्या संरक्षण यंत्रणेस त्यांच्याशी लढण्यासाठी जास्त ऊर्जा खर्च करावी लागेल. शरीराच्या आत आणि बाहेर कडुलिंबाचा वापर करून तुम्ही या जीवाणूंना अशा प्रकारे व्यवस्थापित करू शकता की ते जास्त प्रमाणात वाढणार नाहीत आणि तुमच्या शरीराला लढा देण्यासाठी खूप ऊर्जा खर्च करावी लागणार नाही. जर तुम्ही दररोज ठराविक प्रमाणात कडूलिंबाचे सेवन केले तर ते आतड्यांमधील त्रासदायक जीवाणू नष्ट करेल आणि सामान्यतः तुमचे मोठे आतडे (colon) स्वच्छ आणि

संसर्गमुक्त राहील. तसेच जर शरीराच्या काही भागात थोडासा वास येत असेल तर याचा अर्थ असा की तेथे जीवाणू थोडे अधिक सक्रिय असतात.

त्वचेच्या आजारासाठी घरगुती उपचार

बहुतेक सगळ्यांनाच त्वचेच्या किरकोळ समस्या असतात परंतु जर तुम्ही तुमचे शरीर कडुलिंबाने धुतले तर ते स्वच्छ आणि तेजस्वी होईल. जर तुम्ही आंघोळ करण्यापूर्वी तुमच्या शरीर कडुलिंबाच्या पेस्टने घासले, थोडावेळ सुकू दिले आणि नंतर ते पाण्याने धुतले, तर ते एक उत्तम बॅक्टेरिया प्रतिबंधक म्हणून काम करेल. किंवा तुम्ही कडुलिंबाची काही पाने रात्रभर पाण्यात भिजवून ठेऊन सकाळी या पाण्याने आंघोळ करू शकता.

लक्षात ठेवण्याजोग्या काही गोष्टी

एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे, कडुनिंब जास्त प्रमाणात सेवन केल्यास शुक्राणूंच्या पेशी नष्ट करते. गर्भधारणेच्या पहिल्या चार ते पाच महिन्यांत जेव्हा गर्भाचा विकास होत असतो, तेव्हा गर्भवती महिलांनी कडुनिंब खाऊ नये. कडुलिंबामुळे अंडाशयाचे कोणतेही नुकसान होत नाही परंतु त्यामुळे जास्त उष्मा होतो. जेव्हा एखाद्या स्त्रीने नुकतीच गर्भधारणा केली असेल आणि शरीरात खूपच उष्णता असेल तेव्हा ती गर्भ गमावू शकते. जर एखाद्या स्त्रीने गर्भधारणेची योजना आखली असेल तर तिने कडुलिंबाचे सेवन करू नये कारण जास्त उष्णता होईल.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं