देगलूर येथे महागाईमुक्त भारत आंदोलन.

शिवानंद उप्पे

नांदेड ( दि.०५) भारत देशात सद्या घडीला महागाईमुळे जनता त्रस्त झाली आहे.आजची परिस्थीती पाहता पेट्रोल, डिझेल,गॅस सिलेंडर यांच्या किमती गगनाला भिडले आहेत, याच पेट्रोल,डिझेलच्या किमती कर्नाटक राज्यात किमान दहा रुपयाने कमी असल्यामुळे याचा नाहक त्रास जनतेला सोसावा लागत आहे.याच अनुशंगाने आज दि.०४ एप्रील २०२२ रोज सकाळी दहा वाजता मा.ना.नाना पटोले व महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या आदेशानूसार केंद्र सरकारने लादलेल्या महागाईच्या विरोधात देगलूर तालुका काँग्रेस कमिटी, शहर काँग्रेस कमिटी, युवक काँग्रेस कमिटी, विद्यार्थी काँग्रेस कमिटीच्या वतीने भव्य मोर्चा व जनजागृती आयोजीत करण्यात आली होती. या मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकापासून करण्यात आली व मा. उपजिल्हाधिकारी साहेब देगलूर व मा. तहसिलदार साहेब देगलूर यांना निवेदन देण्यात आले.

या मोर्चामध्ये देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश रावसाहेब अंतापूरकर, शिवाजीराव देशमुख बळेगावकर(माजी सभापती प.स.),शंकरराव कंतेवार शहराध्यक्ष,माधवराव मिसाळे माजी जि.प.सभापती,मोगलाजी शिरशेटवार माजी नगराध्यक्ष,प्रितम देशमुख तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष,रामराव नाईक जि.प. सभापती,दिलीप बंदखडके ग्रा.पं. सदस्य हणेगाव,बालाजी टेकाळे, दिपक शहाणे,बाळासाहेब देशमुख कावळगावकर,जनार्धन बिरादार, बालाजी पाटील थडके,सौ.नंदाताई देशमुख,सौ.जयश्री काब्दे,सौ. चव्हाण ताई,नितेश पाटील भोकसखेडकर,उमेश पाटील, ताराकांत पाटील,अभयसिंह देशमुख,सादीक मरखेलकर,माधव वाडेकर,पांडूरंग पाटील सोमुरकर, विष्णूकांत पाटील,भास्कर पाटील ढोसणीकर,दिनेश देशमुख,प्रशांत दोसपल्ले,माडपत्ते,शहाजी देशमुख, वसीम शहापूरकर,दिनू पाटील मुजळगेकर,योगेश गायकवाड, यादवराव पाटील,राजाराम कांबळे, इलियास बागवान,बरसमवार, हणमंत आचेगावे,बटूक पाशा,संतोष पाटील,गडमवार,पेंटेवार सावकार,दिनेश वैष्णव,सुजायत देशमुख व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी सांगितले की,केंद्र सरकार फक्त मोठमोठया कंपनी व व्यापाऱ्यांच्या फायद्याचा विचार करीत आहे परंतू याची झळ सर्वसामान्य जनतेला बसत आहे याची जान केंद्र सरकारला अजीबात कळत नसल्याचे दिसून येत आहे असे ते यावेळी म्हणाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला