बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण! बैलच ठरला शेतकऱ्यासाठी काळ; जळगावात धक्कादायक घटना

जळगाव – बैलपोळा हा शेतकऱ्यासाठी खास सण, शेतात राबणाऱ्या बैलासाठी हा सण खास साजरा केला जातो. बैलाला छान तयार केलं जातं, त्याला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवला जातो. बैलपोळ्यासाठी बैलाला तयार करण्याचं कसब आणि कौशल्य दोन्ही पणाला लागतं.

पोळ्यानिमित्ताने शेतकरी बैलाला तयार करत असताना मोठी दुर्घटना घडली.

बैलपोळ्याची तयार करत असताना बैल उधळला आणि शेतकऱ्याचा जागीच जीव गेला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बैलांची शिंगं घासत असताना तो उधळला. शेतकरी तोल जाऊन खाली कोसळला. बैल जास्त रागात असल्याने त्याने मालाकालाही पाहिलं नाही. त्याने शेतकऱ्याच्या गळ्यावर पाय दिला आणि शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला.

ही धक्कादायक घटना जळगावच्या जामनेर तालुक्यातील पाहूर परिसरात घडली आहे. विठ्ठल भंडागे असं मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्याचं नाव आहे. शेतकरी विठ्ठल बैलाला तयार करत असताना त्यांनी त्याची शिंग घासायला घेतली. ते खाली बसले आणि शिंग घासत असताना अचानक बैल उधळला. शेतकऱ्याचा तोल गेला आणि ते खाली कोसळले

बैल बांधलेला असल्याने त्याला जास्त हालचाल करता आली नाही. या सगळ्यात दाव्याला बांधलेल्या बैलाच्या गळ्याला फास लागला आणि तो जीव वाचवण्यासाठी जास्त धडपड करू लागला. आजूबाजूच्या लोकांच्या हे लक्षात आल्यानंतर त्यांनी बैलाच्या गळ्याभोवतीचं दावं काढून त्याला मोकळं केलं. तर शेतकरी विठ्ठल यांचा मृत्यू झाल्याचं त्यांना दिसलं.

मुलगा आणि पुतण्याला ही माहिती मिळताच त्यांनी तातडीनं वडिलांना (शेतकरी विठ्ठल) रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यांना मृत घोषित करण्यात आलं. बैलपोळ्याच्या आनंदावर विरजण पडलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, चार मुली, सुना, नातवंड असा परिवर आहे. या घटनेमुळे भंडागे कुटुंबियांवर दु: खाचा डोंगर कोसळला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला