सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांगत्व असलेल्यांशी सामान्य (व्यंग नसलेला) व्यक्तीने विवाह केल्यास प्रोत्साहनपर म्हणून ५० हजारांचे अनुदान दिले जाते.

जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीच्या कल्याणासाठी सामाजिक व आर्थिक उन्नतीच्या विविध योजना राबविल्या जातात. यात उच्च व तांत्रिक शिक्षणासाठी स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य देणे, वेंडींग स्टॉल, पीठ गिरणी, शिलाई मशीन, मिरची कांडप मशीन, फूड प्रोसेसिंग युनिट, झेरॉक्स मशीन आदी साधने विकत घेण्यासाठी त्यांना अर्थसहाय्य योजनेंतर्गत अनेक दिव्यांग आत्मनिर्भर झाले आहेत. अपंग व्यक्तींसाठी विनाअट घरकुल, अशा विविध योजनांचा समावेश आहे.

किती मिळते अनुदान ?

या योजनेतील मिळणारी रक्कम ५० हजार रुपये आहे. यातील २० हजार रूपये रोखीने, तर ३० हजार रुपये डिपाझीट केले जातात.

हे आहेत निकष

दिव्यांग व्यक्ती किमान ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त दिव्यांग असणे आवश्‍यक आहे. या योजनेनुसार अपंग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी किंवा सामान्य व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी लग्न केले, तर या जोडप्याला ५० हजारांपर्यंत प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते.

कोणाला मिळतो लाभ ? 

महाराष्ट्रातील रहिवासी, लाभार्थी विवाहित असावा. ४० टक्क्यांहून जास्त अपंगत्वाचे प्रमाणपत्र जोडल्यास हा लाभ मिळू शकतो. हे अनुदान मिळविण्यासाठी जोडप्यापैकी एक जण दिव्यांग किंवा अपंग असावा लागतो.

“सामान्य व्यक्तीने दिव्यांग व्यक्तीशी किंवा दिव्यांग व्यक्तीने सामान्य व्यक्तीशी विवाह केल्यास त्या जोडप्याला समाज कल्याण विभागातर्फे प्रोत्साहनपर अनुदान दिले जाते. ही दिव्यांग अव्यांग विवाह योजना आहे.”-विजय रायसिंग, समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्या तत्परतेने जखमी गाढवावर उपचार !

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद साहेब दि .५ जुलै रोजी यावल वन क्षेत्रात वृक्षारोपण मोहीम

सुनसगावात शौचालयाची दुरावस्था.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील सुनसगाव येथील शौचालयांची दुरावस्था झाली असल्याने महिला व पुरुषांनी संताप व्यक्त केला आहे.

धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलल्याने बस चालकाला केले निलंबित

जळगाव – लालपरी ही ग्रामीण भागातील तसेच शहरांची सुद्धा धमनी आहे. एसटी वरील चालकाला धावत्या बसमध्ये मोबाईलवर बोलण्याची परवानगी नाही.

धक्कादायक ! भुसावळमध्ये स्कूल व्हॅन चालकाचे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीसोबत गैरकृत्य

जळगाव – जळगाव जिल्ह्यातील भुसावळमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये भुसावळ शहरातील साक्री फाटा परिसरात एका इंग्लिश मीडियम

पीक विम्यासाठी १० हजार शेतकऱ्यांकडून सरकारची दिशाभूल; नदीपात्रात केळीची लागवड केल्याची खोटी माहिती

जळगाव – पीक विम्याचा फायदा उठविण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील १० हजार शेतकऱ्यांनी चक्क नदीच्या पात्रात, दुसऱ्याच्या जागेत केळी लागवड केल्याचे दाखवून

शुभमंगल सामूहिक विवाह योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव – शेतकरी किंवा शेतमजूर कुटुंबातील मुलीच्या विवाहाकरीता शासनामार्फत शुभमंगल सामूहिक / नोंदणीकृत विवाह योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा

जळगाव हादरले! अल्पवयीन मुलावर ८ महिन्यांपासून अनैसर्गिक अत्याचार, एकावर गुन्हा दाखल

जळगाव – एकीकडे महिलांसह अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना सातत्याने समोर येत असून याच दरम्यान जळगावात एका अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक

स्मिता वाघ ठरल्या लोकसभेत सर्वाधिक खर्च करणाऱ्या उमेदवार, इतरांचा खर्च किती?

जळगाव –  जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या स्मिता वाघ सर्वाधिक ‘खर्च करण्याऱ्या उमेदवार ठरल्याची माहिती केंद्रीय निवडणूक निरीक्षकांनी केलेल्या पडताळणीत समोर

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी