वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसला भरधाव ट्रकनं उडवलं, एकाच कुटुंबातील 7 ठार

हरियाणातील अंबाला येथे गुरुवारी मध्यरात्री भरधाव ट्रक आणि वैष्णो देवीच्या दर्शनाला निघालेल्या भाविकांच्या मिनी बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेमध्ये एकाच कुटुंबातील 7 जणांचा मृत्यू झाला असून 20हून अधिक जखमी झाले आहेत. जखमींना अंबालाच्या सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मिनी बसमधील सर्व लोक वैष्णो देवीच्या दर्शनाला निघाले होते. मात्र अंबाला-दिल्ली-जम्मू राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगातील ट्रकने बसला उडवले. अपघातानंतर बसचे अक्षरश: दोन तुकडे झाले आणि ट्रकही पलटी झाला. मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातामध्ये झोपेत असलेल्या भाविकांना सावरायलाही वेळ मिळाला नाही.

बसमधून प्रवास करणाऱ्या शिवानीने या अपघाताबाबत माहिती देताना सांगितले की, बसचालकाने दारू प्यायली होती. अपघात होताच त्याने घटनास्थळावरून पळ काढला. हा अपघात झाला तेव्हा बसमध्ये जवळपास 30 ते 35 प्रवासी होते. रात्रीची वेळ असल्याने आमच्या डोळ्यावर झोपेची झापड येत होती आणि अपघाताने आमचे डोळे उघडले. अपघातानंतर घटनास्थळावर रक्तमांसाचा चिखल पडला होता.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक प्रशासनासह नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली व जखमींना बसमधून बाहेर काढत सिव्हील रुग्णालयात दाखल केले. या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृत एकाच कुटुंबातील असून त्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे, तर जखमींवर उपचार सुरू असल्याची माहिती सिव्हील रुग्णालयाचे डॉ. कौशल कुमार यांनी दिली.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला