शरद पवार यांच्या भाषणादरम्यान बॅनर कोसळला; कार्यकर्त्यांच्या सतर्कतेने दुर्घटना टळल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नाशिक जिल्ह्यातील सटाणामध्ये प्रचार सभा झाली. धुळे लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या उमेदवार डॉ. शोभा बच्छाव यांच्यासाठी शरद पवार यांनी सभा घेतली. या सभेवेळी अचानक वादळी वारे सुरू झाले. यावेळी शरद पवार यांचे भाषण सुरू होते. त्यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.

शरद पवार यांचे भाषण सुरू असताना अचानक वादळी वारे सुरू झाले. अशा परिस्थितीतही शरद पवार यांनी आपले भाषण सुरूच ठेवले. वारे वेगाने वाहू लागल्याने व्यासपीठावरील शरद पवार यांच्या पाठीमागे असलेला बॅनर डळमळीत झाला आणि हा बॅनर कोसळला. पण उपस्थित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी तो पकडल्याने सुदैवाने कुठलीही दुर्घटना घडली नाही. कुणालाही इजा झाली नाही. बॅनर कोसळल्याची घटना लक्षात आल्यावर शरद पवार यांनीही आपले भाषण आटोपते घेतले.

‘मोदी सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही’

यावेळी शरद पवार यांनी कांदा निर्यातबंदीवरून मोदी सरकारवर हल्लाबोल केला. देशात सध्या मोदी राज्य आहे. विविध जिल्ह्यात कांद्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केली आहे. ज्यांच्या हातात सत्ता, त्यांच्यावर कांदा निर्यातबंदी उठवण्याची जबाबदारी असते. आमचे राज्य होते तेव्हा भाजपचे लोक कांद्याच्या माळा घालून आले होते. शरद पवार होश मे आवो… अशा घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी मी दिल्लीला गेलो आणि कांदा निर्यातबंदी उठवली होती. आताच्या सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही. कांद्या, द्राक्ष, डाळींबाला भाव नाही. शेतकऱ्यांची परिस्थिती वाईट आहे. द्राक्ष, डाळिंबाला भाव दिले, असे मोदी म्हणातात. पंतप्रधान खोटे बोलतात आणि आमच्यावर टीका करतात, असा जोरदार टोला शरद पवार यांनी लगावला.

मोफत धान्य देण्याची घोषणा करतात आणि दुसरीकडे शेतकऱ्यांना लागणाऱ्या साहित्याची किंमत वाढवतात. हा देश धान्य निर्यात करणारा होता. आता आयात करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे आम्ही फुकट धान्य देतो अशा गप्पा मारू नका, असे प्रत्युत्तर शरद पवार यांनी दिले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं