“संजय राऊत मुख्य सूत्रधार, त्यांना अटक करा”, निरुपमांच्या आरोपाने खळबळ

मुंबई महापालिकेच्या खिचडी वाटपात घोटाळ्यात शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत अडकण्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधून हकालपट्टी करण्यात आलेले माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषद घेऊन संजय राऊत हे खिचडी घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार असल्याचा दावा केला आहे.

माजी खासदार संजय निरुपम यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, “उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे जे उमेदवार (अमोल कीर्तीकर) आहेत, खिचडीचोर.. त्यांना ईडीने चौकशीसाठी बोलवले आहे. चौकशीनंतर ईडी काय करेल मला माहिती नाही, पण खिचडीचोराविरोधात निश्चितपणे कारवाई व्हायला हवी”, असे निरुपम सुरूवातीला म्हणाले.

संजय निरुपम पुढे म्हणाले की, “खिचडी चोर आणि खिचडी घोटाळ्यावर मी काम सुरू केलं, तेव्हा हे माहिती पडलं की, याचा मुख्य सूत्रधार दुसराच कुणीतरी आहे. खिचडी घोटाळ्याचा जे मुख्य सूत्रधार आहे, ते शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संजय राऊत.”

राऊतांनी मुलगी, भाऊ आणि भागीदाराच्या नावावर पैसे घेतले -निरुपम

तेव्हा हे आढळून आलं की, त्यांनी आपल्या पत्नीच्या नावे लाच घेतली आहे. बिल्डरकडून पैसे घेतले. यात पत्नीला आणायला नको होतं. आता हा जो घोटाळा केला आहे, त्यात त्यांनी आपली मुलगी, भाऊ आणि त्यांचा जो भागीदार आहे, त्याच्या नावे पैसे घेतले आहेत”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

खिचडी वाटपाचे कंत्राट मिळालेल्या कंपनीकडून घेतले 1 कोटी

“सह्याद्री रिफ्रेशमेंट कंपनी आहे, ज्यात राजीव साळुंखे आणि सुजित पाटकर हे आहेत. त्या कंपनीला ६ कोटी ३७ लाख रुपयांचे खिचडी पुरवण्याचे कंत्राट मिळाले होते. या कंपनीकडून संजय राऊत यांच्या कुटुंबाने आणि त्यांच्या मित्रांनी १ कोटी रुपये दलाली म्हणून घेतले”, असा आरोप संजय निरुपम यांनी केला आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं