मतदार ओळखपत्र नसतानाही करता येईल मतदान, कसे ते जाणून घ्या

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या आहेत. सर्व पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागले आहेत. जर तुम्हाला मतदान करायचे असेल तर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र असावे लागते.

जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर तुम्हाला मतदान करता येणार आहे.

समजा आता तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तर अजिबात काळजी नका. कारण तुम्ही अशाही वेळी बूथवर जाऊन मतदान करू शकता. 18 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या नागरिकांना देशभरात मतदानाचा अधिकार असून मतदार ओळखपत्राशिवाय मतदान करण्यासाठी सर्वात अगोदर आपले नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. हे ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही केले जाते.

ऑनलाइन मोड

तुम्हाला तुमचे नाव मतदार यादीत समाविष्ट करायचे असल्यास त्यासाठी तुम्हाला निवडणूक आयोगाच्या साइटवर जाऊन ‘फॉर्म 6’ भरावा लागणार आहे. नाव, जन्मतारीख आणि पत्ता यासारखे वैयक्तिक तपशील द्यावे लागतील. प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कागदपत्र अपलोड करावे लागणार आहे.

ऑफलाइन मोड

ऑफलाइन मोडसाठी फॉर्म 6 निवडणूक नोंदणी अधिकारी, सहाय्यक निवडणूक नोंदणी अधिकारी आणि बूथ स्तर अधिकारी यांच्या कार्यालयात उपलब्ध असून व्यक्ती आपली आवश्यक कागदपत्रे अर्जाशी संबंधित अधिकारी किंवा सहायक निवडणूक नोंदणी अधिकारी यांच्यासमोर सादर करू शकते. ते पत्त्यावर पोस्टाने पाठवले जाऊ शकतात किंवा तुमच्या मतदान क्षेत्राच्या बूथ लेव्हल ऑफिसरला दिले जातील.

मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मतदार ओळखपत्र नसतानाही मतदान करू शकतो. मात्र, त्यांचे नाव मतदार यादीत असावे लागते. या यादीत नाव आल्यावर मतदार ओळखपत्र नसतानाही मतदान सहज करता येते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा