सुनसगाव प्रकाश हायस्कूल चे विद्यार्थी सत्तरीच्या वयात आले ५१ वर्षांनी एकत्र !

प्रतिनिधी –  जितेंद्र काटे

भुसावळ – वर्गमित्र म्हटले की सर्व आठवणी उफाळून येतात मग ती भेट केव्हाही असो एकमेकांना भेटून आनंदच वाटतो असाच सुखकारक अनुभव प्रकाश हायस्कूल सुनसगाव येथील विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतला विशेष म्हणजे ऐन सत्तरीच्या वयात चक्क एक्का वन वर्षांनी हे सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी एकत्र आले.

सुनसगाव येथील प्रकाश हायस्कूल चे १९७३ साली इयत्ता दहावीच्या वर्गात असलेल्या विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन गेट टुगेदर करण्याचा निर्णय घेतला याची खरी सुरुवात केली ती येथील मुळ रहिवासी व सध्या कॅनडा येथे स्थायिक झालेले बाळासाहेब काशिराम पाटील यांनी त्यांनी आपल्या गावाकडील वर्गमित्रांना सांगितले की सर्वांचे फोन नंबर गोळा करून एक गृप तयार करून एक दिवस जळगाव येथे जमून एकमेकांना भेटून आनंद व दुःख वाटून घेऊ! त्यानुसार मुंबई, नाशिक, पुणे व जळगाव तसेच बेलव्हाळ, जळगाव खुर्द, बेलव्हाळ येथील सर्व वर्गमित्र जळगाव येथे गोळा झाले या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश हायस्कूल चे व्हा चेअरमन हरी पांडू पाटील तर प्रमुख पाहुणे डी आर पाटील, पत्रकार जितेंद्र काटे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सर्व वर्ग मित्र व मैत्रीणी यांनी आपल्या आनंदाचा आणि दुःखाचा अनुभव कथन केला तसेच आपल्या मित्रांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी ताराबाई आमोदकर, रामदास चौधरी, सुभाष पाटील, यांनी आपले विचार मांडले.

या कार्यक्रमात अनेक जण सत्तरीच्या जवळपास होते त्यामुळे कोणाला चालता येत नव्हते तर काही अनेक आजारांनी त्रस्त झाले होते मात्र ५१ वर्षांपूर्वी आपण कसे दिसत होतो आणि आता आपले मित्र कसे दिसत आहेत या उत्सुकतेने सर्व मित्र परिवार गोळा झालेला होता. यावेळी स्नेह भोजन करण्यात आले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं