गोंभी – वांजोळा रस्त्यावरील निकृष्ट काम पदाधिकारी व ग्रामस्थांनी पाडले बंद ?

प्रतिनिधी जितेंद्र काटे –                                                      भुसावळ – तालुक्यातील गोंभी – वांजोळा रस्त्यावरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सरपंच, उपसरपंच व सदस्य तसेच गोंभी ग्रामस्थांनी बंद पाडले.

या बाबत माहिती अशी की , गोंभी – वांजोळा या रस्त्याचे नुकतेच आ. संजयभाऊ सावकारे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले होते त्या नंतर काही कालावधीनंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. रस्ता चांगला होणार असे वाटत असतानाच दि.१ मार्च रोजी दुपारी गोंभी गावाजवळील अग्रवाल नामक व्यक्तीच्या शेतातील माती ( घेसू ) या रस्त्यावर टाकण्यात येत असल्याचे समजताच गोंभी येथील सुज्ञ नागरिकांनी जाऊन पाहणी केली असता खरोखरच खडीवर माती टाकून पाणी टाकण्याचे काम सुरू होते. त्यामुळे सरपंच पती भोजराज कोळी व उपसरपंच एकनाथ सपकाळे तसेच सदस्य पती युवराज गोपाळ पाटील यांना बोलावून माहिती देण्यात आली. तसेच या बाबत या ठिकाणी असलेल्या अभियंता व ठेकेदाराचे निरीक्षक यांना विचारले असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. या नंतर आ. संजयभाऊ सावकारे यांना फोन करून माहिती देण्याचा प्रयत्न केला असता फोन नाॅट रिचार्ज येत असल्याने शेवटी प्रमोद सावकारे यांना फोन केला असता निकृष्ट माती व खडी फेकून चांगल्याप्रकारे काम करण्याचे आश्वासन दिले आहे.

मात्र गोंभी येथील ग्रामस्थ व सरपंच उपसरपंच व सदस्य यांनी जागृता दाखवून काम बंद केल्याने कौतुक केले जात आहे. या प्रकरणी ठेकेदार व संबंधित अधिकारी यांना गोंभी येथे बोलविणार असल्याचे समजते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

दर वर्षाला ५० लाख नोकऱ्या तयार करा; पंतप्रधानांच्या सर्व कॅबिनेट मंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली – मोदी सरकारने तिसऱ्या टर्ममध्ये देशातील तरुणांना रोजगार देण्यास सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः आपल्या

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला