आयुष्मान भारत योजनेत मिळणारे कव्हर 5 लाखांवरून होऊ शकते 10 लाख

मोदी सरकार 1 फेब्रुवारी रोजी आपला अंतिम अर्थसंकल्प सादर करणार आहे. देशातील सर्वसामान्यांना या अर्थसंकल्पाकडून अनेक अपेक्षा आहेत.

या अर्थसंकल्पात भारत सरकार आपली महत्त्वकांक्षी योजना आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती आणि कव्हर वाढवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या या योजनेअंतर्गत देशातील नागरिकांना 5 लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य सुविधा मोफत दिल्या जातात.

10 लाखांपर्यंत होणार मर्यादा

विश्वसनीयरित्या मिळालेल्या माहितीनुसार सरकार आयुष्मान भारत योजनेतील मर्यादा सध्याच्या 5 लाख रुपयांवरून 10 रुपये करण्याचा प्रस्ताव मांडू शकते. विशेष म्हणजे 5 लाख रुपयांची मर्यादा 10 15 लाख रुपयांपर्यंतही वाढवली जाऊ शकते असा देखील अंदाज आहे. 2023-24 पासून प्रति वर्ष प्रति कुटुंब 10 लाख रुपये मिळू शकते. कर्करोग आणि प्रत्यारोपण यांसारख्या गंभीर आजारांना त्याच्या व्याप्तीमध्ये समाविष्ट करणे हे या विस्ताराचे उद्दिष्ट आहे. या संदर्भात अधिकृत घोषणा 1 फेब्रुवारी 2023 रोजी होणाऱ्या आगामी अंतरिम केंद्रीय अर्थसंकल्पात अपेक्षित आहे

यांना देखील मिळेल लाभ

सध्या आयुष्मान भारत योजनेत केवळ बीपीएल निकषांखालील कुटुंबांचा समावेश आहे. कामगार, एमएसएमई, असंघटित क्षेत्रातील कामगार आणि ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यासाठी सरकार आयुष्मान भारत योजनेअंतर्गत कव्हरचा विस्तार करण्याची घोषणा करू शकते.

ज्येष्ठ नागरिकांसाठीही घोषणा

आयुष्मान भारत योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांसाठी मानक आरोग्य विमा पॉलिसी जाहीर केल्या जातील अशी मोठी आशा आहे. सध्या, उच्च प्रीमियम्समुळे ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य योजना खरेदी करणे तुलनेने आव्हानात्मक आहे. खासगी रुग्णालयांनीही आयुष्मान भारत योजनेंतर्गत पॅकेज बनवण्यास होकार दिल्याचे कळते.

काय आहे आयुष्मान भारत योजना?

आयुष्मान भारत योजना किंवा आयुष्मान भारत योजना दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांना प्रति पात्र कुटुंब प्रति वर्ष 5 लाख रुपयांपर्यंत कॅशलेस आरोग्य सुविधा प्रदान करते. देशभरातील सूचीबद्ध रुग्णालये आणि आरोग्य सेवा प्रदात्यांकडून योजनेअंतर्गत लाभ मिळू शकतात.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला