मन्यावाडी या आदिवासी वस्तीत, “पत्रकार दिन” आरोग्य शिबीर व शॉल वाटुन साजरा 

चोपडा – तालुक्यातील अतिशय दुर्गम भागात भारतीय पत्रकार महासंघ च्या वतीने आरोग्य शिबीरात आदिवासी बंधुची तपासणी करून व थंडीचे शॉल पत्रकार दिन साजरा केला. रावेर लोकसभेच्या खासदार व कार्यक्रमाचे अध्यक्ष रक्षा खडसे यांच्या हस्ते आरोग्य शिबिराचे उदघाट्न व थंडीचे कांबळ वाटप करण्यात आल्या.

जनसमान्याचा आधार स्तभ म्हणजे भारतीय पत्रकार महासंघ या पुष्टी प्रमाणे मागील वर्षा प्रमाणे आदिवासी भागात भारतीय पत्रकार महासंघ च्या वतीने पत्रकार दीनाचा कार्यक्रम घेण्यात आला त्या वेळी खासदार रक्षा खडसे यांनी सर्व आदिवासी बंधूना मिळणाऱ्या शासनाच्या योजना बाबत चौकशी करून मोफत रेशन, उज्ज्वला गॅस योजनेची माहिती देऊन संबंधित अधिकारी यांना आदेशानुसार त्वरित शासकीय योजनेचा लाभ परिसरातील सर्व आदिवासी बंधूना मिळावा अश्या सूचना करण्यात आल्या, यावेळी प्रकाश सरदार यांनी आदिवासी बंधूना शिक्षणाचे महत्व पटवून दिले आदिवासी बांधवाचे त्यांचे हक्क घटनेत काय आहेत याबाबत मार्गदर्शन केले सदरचा कार्यक्रमाचे नियोजन भारतीय पत्रकार महासंघ चोपडा तालुक्याच्या वतीने करण्यात आला होता.

या कार्यक्रमांस प्रमुख मान्यवर मान्य वस्तीचे प्रमुख मान्याझिंगा बारेला, भारतीय पत्रकार महासंघाचे अध्यक्ष नवलसिंग राजपूत, उपाध्यक्ष राकेश कोल्हे, सल्लागार प्रकाश सरदार, दैनिक बातमीदारचे संपादक हेमंत पाटील, चंद्रशेखर पाटील, मगन बाविस्कर, गजेंद्र जयसवाल, गोविंदराव सैदाणे, राकेश पाटील,उत्तर महाराष्ट्र चे अध्यक्ष विलास पाटील, चोपडा तालुका अध्यक्ष तुषार सूर्यवंशी, तालुका सचिव तौसिफ़ खाटीक, सह स्थानिक पत्रकार पी.आर. माळी, मनोज मोरे, जितेंद्रकुमार शिंपी, मनोहर देशमुख,भगवान न्हायदे, रावसाहेब पाटील, राजेंद्र चोधरी, प्रशांत सोनवणे, राजेंद्र बोदडे,आरोग्य अधिकारी डॉ. फारुख शेख, गट प्रमुख एलीजा मोरे, आशा वर्ककर राहाबाई बारेला, आरोग्य सेविका भिकूताई बोदडे, कार्यक्रम चे आभार पी. आर. माळी सर यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला