हिवाळी अधिवेशन ! विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती कधी मिळणार? सरकारनं दिलं उत्तर

गेल्या दोन वर्षांपासून विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सरकार विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवत आहे. विद्यार्थ्याला शिक्षण मिळाले पाहिजे, हे आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे.

तसेच संविधानाने दिलेला हा अधिकार आहे. त्यामुळे या विषयावर गांभीर्याने चर्चा झालीच पाहिजे. जर विद्यार्थ्यांचे नुकसान झाले तर त्याची जबाबदारी सरकार घेणार का?असा सवाल माजी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी विधानसभेत केला.

शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे. ते जो प्राशन करेल,तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. तसेच शिक्षण हेच सर्व आहे,असे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिकवलं. पण सरकार आमच्या मुलांना शिक्षणापासून लांब ठेवत आहे,असा आरोप देखील प्रा. वर्षा गायकवाड यांनी केला. गेली दोन वर्षे विद्यार्थी हे शिष्यवृत्तीपासून वंचित आहेत. सामाजिक न्याय विभाग हा मुख्यमंत्र्यांकडे असून देखील ह्या विभागाला मंत्री नाही. विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीकोनातून या विषयावर गांभीर्याने चर्चा केलीच पाहिजे,या विषयावर बैठक घेऊ असं बोलून सुद्धा एकही बैठक घेतली जात नाही. केंद्र सरकारकडून पैसे आले तर ते विद्यार्थ्यांच्या खात्यात का नाही गेले?यामुळे विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या नुकसानाची जबाबदारी सरकार घेणार का?असा प्रश्न प्रा. वर्षा गायकवाड यांनी विचारला.

यावर मंत्री गुलाबराव पाटील उत्तर देताना म्हणाले की, राज्य सरकारला दिलेल्या पैशामधून ४० टक्के रक्कम संस्थेला दिले गेले आहेत. उच्च न्यायालयाने सांगितल्या प्रमाणे, उरलेले ६० टक्के रक्कम थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात वितरीत करा, असे आदेश ५ सप्टेंबरला दिले आहेत. विद्यार्थ्यांना दोन वर्षे पैसे मिळाले नाहीत,हे टाळता येणार नाही.

परंतु,यात कुठलंही राजकारण सरकार करत नाही. संस्था चालक न्यायालयात गेल्यावर निकाल संस्थेच्या बाजूने लागला. म्हणून केंद्र सरकारने केस सर्वोच्च न्यायालयात नेली. परंतु,सर्वोच्च न्यायालयातून उच्च न्यायालयात जाण्याचा आदेश मिळाल्यावर पैसे थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात टाका, असं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या पंधरा दिवसांत विद्यार्थ्यांच्या खात्यात पैसे जमा होतील,असे मंत्री गुलाबराव पाटील यांनी सांगितले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला