नववी-दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’, ३० नोव्‍हेंबरपर्यंत मुदत

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारमार्फत राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे नववी आणि दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ सुरु केली आहे.

शिष्यवृत्तीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू झाली असून ३० नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येतील.

सामान्य कुटुंबातील दिव्यांग विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, आर्थिक अडचणींमुळे शिक्षणात खंड पडू नये या उद्देशाने केंद्र सरकारने नववी, दहावीच्या दिव्यांग विद्यार्थ्यांना ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ योजना सुरु केली आहे. राष्ट्रीय शिष्यवृत्ती पोर्टलद्वारे (एनएसपी) ही योजना राबवण्यात येणार आहे.

‘एनएसपी’च्या सर्व योजनांसाठी बायोमेट्रिक प्रमाणीकरण बंधनकारक आहे. त्यामुळे ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ योजनेसाठी पात्र विद्यार्थ्यांना ऑनलाइन अर्ज करावे लागतील. अनुदानित शाळांनी शिष्यवृत्तीसाठी पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना अर्ज करण्यास मदत करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले आहेत. विद्यार्थी स्वतंत्रपणेही अर्ज करू शकतील.

‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’साठी अनुदानित शाळांतील विद्यार्थी अर्ज करू शकतील. विद्यार्थ्याचे दिव्यांगत्वाचे प्रमाण ४० टक्के किंवा त्याहून जास्त आवश्‍यक असून दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र सक्षम अधिकाऱ्यांकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक आहे. पालकांच्या वार्षिक उत्पन्नाची मर्यादा अडीच लाख आहे. पात्र दिव्यांगांना नऊ हजार ते १४ हजार ६०० रुपये शिष्यवृत्ती एका इयत्तेला एका शैक्षणिक वर्षासाठी एकदाच मिळेल.

चौकट

अर्ज करण्याच्या तारखा…

ऑनलाइन अर्ज करण्याची मुदत : ३० नोव्हेंबर

शाळास्तरावरील अर्ज पडताळणी : १५ डिसेंबर

जिल्हास्तरावर अर्ज पडताळणी : ३० डिसेंबर

माहितीसाठी अधिकृत वेबसाइट

१) www.scholarships.gov.in

२) www.depwd.gov.in

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ‘प्री-मॅट्रिक शिष्यवृत्ती’ सुरू करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय स्वागतार्ह आहे. शिष्यवृत्तीमुळे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या आर्थिक अडचणी दूर होतील.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला