आता प्रत्येकाच्या पदवी प्रमाणपत्रात होणार महत्वाचा बदल, नेमका काय असणार हा बदल

विद्यार्थ्यांच्या जीवनात पदवी हा महत्वाचा विषय असतो. अनेक वर्षांच्या मेहनतीचे फळ म्हणजे पदवी असते. त्या पदवीच्या आधारेच त्यांचे भवितव्य ठरत असते. यामुळे रात्रंदिवस मेहनत करुन विद्यार्थी पदवी परीक्षेत चांगले गुण मिळवण्याचा प्रयत्न करतो.

विद्यार्थ्यांना पदवी देण्याचे काम विद्यापीठांकडून दिले जाते. देशभरातील सर्व विद्यापीठे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या अख्यत्यारित कामे करतात. आता विद्यापीठ अनुदान आयोगाने या पदवी प्रमाणपत्रासंदर्भात महत्वाचा बदल केला आहे. यामुळे प्रत्येकाच्या पदवी प्रमाणपत्रावर हा बदल येणार आहे.

काय आहे बदल

विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रसिद्ध झालेल्या बातम्याच्या आधारे हा आदेश दिला आहे. काही विद्यापीठे आणि राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या पदवी प्रमाणपत्रावर आधार क्रमांक प्रसिद्ध केला जात आहे. परंतु हा आधार क्रमांक प्रसिद्ध करण्यास विद्यापीठ अनुदान आयोगाने प्रतिबंध केला आहे. आधार क्रमांक सार्वजनिक करता येणार नसल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाने म्हटले आहे.

का केला हा बदल

विद्यार्थ्यांचा प्रवेश घेताना महाविद्यालये त्यांच्याकडून आधार क्रमांकही घेतात. हा आधार क्रमांक काही प्रमाणपत्रांवर प्रसिद्ध केले जात असल्याचे विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशास आले. यामुळे तात्पुरती दिली जाणारी प्रमाणपत्रे आणि पदवी प्रमाणपत्रावर आधार क्रमांक छपण्यास युजीसीकडून प्रतिबंध करण्यात आले आहे. युनिक आयडेंटिफिकेशन अथॉरिटी ऑफ इंडिया (UIDAI) च्या नियमांचे पालन करण्याचे आदेश विद्यापीठ अनुदान आयोगाने दिले आहेत.

विद्यापीठ अनुदान आयोग काय आहे?

विद्यापीठ अनुदान आयोग ही केंद्र सरकारने स्थापन केलेली सर्वोच्च शैक्षणिक संस्था आहे. ही संस्था सर्व विद्यापीठांचे नियंत्रण करण्याचे काम करते. या संस्थेचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे. तसेच पुणे, भोपाळ, कोलकाता, हैदराबाद, गुवाहाटी आणि बंगलोर येथे सहा प्रादेशिक केंद्रे आहेत. पुणे येथे विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपकेंद्र आहे, तसेच देशातील नामांकीत विद्यापीठांच्या यादीत असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात शिक्षणासाठी देशभरातून विद्यार्थी येतात.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला