साकळी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता ; प्रसिद्ध झालेल्या मतदारयाद्या बारीक अक्षरात असल्याने नागरिकांना वाचतांना होत आहे त्रास !

साकळी ता.यावल (वार्ताहर) येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक कार्यक्रमांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या मतदारांच्या याद्या अतिशय बारीक अक्षरात असल्याने त्या याद्या वाचतांना नागरिकांना खूप त्रास होत आहे. त्यांच्या डोळ्यांना ताण पडत आहे. या याद्या एवढ्या बारीक अक्षरात आहे की, चष्मा लावून सुद्धा वाचतांना नागरिकांना मोठी अडचण येत आहे. त्याचप्रमाणे या मतदार याद्या दि.१५ ऑगस्ट रोजी ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्याचे नागरिकांनी पाहिले मात्र या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात प्रसिध्दीसाठी कोठेही लावलेल्या नव्हत्या.त्यामुळे काही काळ संभ्रम निर्माण झालेला होता.असे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी सदर प्रकारावरून निवडणुकीच्या महत्वाच्या कामकाजाबाबत संबंधित प्रशासन किती गांभीर्याने घेत आहे हे दिसून येत आहे.

याबाबत सविस्तर असे की, साकळी ग्रामपंचायतीच्या येत्या पंचवार्षिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अपडेट करण्याचा कार्यक्रम सुरू आहे. साकळी ग्रामपंचायत प्रशासन व महसूल प्रशासन यांच्या संयुक्तपणे मागील गेल्या काही दिवसांपूर्वी गावातील काही पदाधिकारी व नागरिकांना बोलवून मतदार याद्या वाचन करण्यात आले.त्यानुसार या मतदार याद्या दुरुस्तीसाठी वरिष्ठ प्रशासनाकडे पाठवण्यात आल्या.त्यानंतर दि.१५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी नवीन तयार झालेल्या याद्या ग्रामपंचायत प्रशासनाला प्राप्त झाल्या.त्यानंतर सदरील याद्या नागरिकांना वाचनासाठी सूचना फलकावर लावणे अपेक्षित होते मात्र तसे न होता त्या याद्या ग्रामपंचायतीत कुठेही लावलेल्या दिसून आल्या नाही.त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम झालेला दिसून आला.

गावातील नागरिक विलास पवार यांनी सदर याद्या वाचण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाकडे मागितल्या असता, त्यांना त्या याद्या देण्यात आल्या.

या याद्यांमधील छपाई केलेले अक्षर एवढे बारीक आहे की त्या वाचतांना डोळ्यांना त्रास होत आहे.चष्मा लावून सुद्धा वाचतांना अवघड होत आहे. तसेच त्या यादया मधील अक्षरे पुसट व असष्ट आहे .असे नागरिकांचे म्हणणे आहे.निवडणुकांचे काम प्रशासनाकडून अतिशय काळजीपूर्वक व गांभीर्याने करणे गरजेचे आहे. तथापि साकळी पंचायतीच्या निवडणुकीच्या कामकाजात प्रशासनाकडून गांभीर्य पूर्वक घेतले जात नाही असा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.तरी संबंधित निवडणूक प्रशासनाकडून सदरील मतदार यादी ठळक अक्षरात,नागरिकांना वाचता येतील अशा स्वरूपात प्रसिध्द करण्यात याव्या अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं