साकळी ग्रा.पं.निवडणुकीसाठी अंतिम वार्डआरक्षण जाहीर

साकळी – येथील आगामी ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणुकीकरता वार्डनिहाय अंतिम आरक्षण दि.६ रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या सभागृहात नागरिकांची सभा घेऊन जाहीर करण्यात आले. यात दि.२४ नोव्हें.२०२२ च्या राज्य शासनाच्या अध्यादेशानुसार लोकसंख्येच्या उतरत्या क्रमाने सदर राखीव जागांसह इतर जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले.निवडणूक निर्णय अधिकारी ए.के.चौधरी यांनी अंतिम आरक्षण जाहीर केले. गावातील एकूण सहा वर्गातून १७ सदस्य निवडून द्यायचे आहे त्याचप्रमाणे त्याचप्रमाणे या आरक्षणात पन्नास टक्क्यानुसार महिलांना नऊ जागा देण्यात आल्या आहे. वार्डनिहाय अंतिम आरक्षण पुढीलप्रमाणे

वार्ड क्रं.१ – अनुसूचित जमाती-१,सर्वसाधारण-१,नामप्र (महिला)-१ (एकूण जागा-३)

वार्ड क्रं.२ – सर्वसाधारण-१,नामप्र (महिला)-१, सर्वसाधारण (महिला)-१ (एकूण जागा-३

वार्ड क्रं.३ – सर्वसाधारण-१,अनुसूचित जाती (महिला)-१ (एकूण जागा-२)

वार्ड क्रं.४ – नामप्र-१,अनुसूचित जमाती (महिला)-१,सर्वसाधारण (महिला)-१(एकूण जागा-३)

वार्ड क्रं.५ – नामप्र-१,सर्वसाधारण-१ अनुसूचित जमाती (महिला)-१,(एकूण जागा-३)

वार्ड क्रं.६ – सर्वसाधारण-१ सर्वसाधारण(महिला)-२,(एकूण जागा-३)

त्याचप्रमाणे संपूर्ण गावाची एकूण मतदार संख्या ९७५० आहे.सर्वाधिक मतदार संख्या क्रं.पाच मध्ये १७४० एवढी असून कमी मतदार संख्या वार्ड क्रं.तीन मध्ये ११६५ एवढी आहे.आरक्षण जाहीर करण्याच्या सभेला साकळी ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी विलास साळुंखे,तलाठी व्ही.एच.वानखेडे हे अधिकारी उपस्थित होते.

मार्चे बांधणी सुरू – वार्डनिहाय अंतिम आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता गावास ग्रामपंचायत निवडणुकीचे वेध लागलेले आहे.या निवडणुकीसाठी गावातील सर्वच राजकीय मंडळींकडून जोरदारपणे मोर्चे बांधणी सुरू आहे.त्याचप्रमाणे सर्व इच्छुक उमेदवारांनी मतदारांशी वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करणे सुरू केलेले आहे.कोणत्या उमेदवार योग्य राहील ? यासाठी सर्वच राजकीय उमेदवारांची चाचपणी सुरू आहे.मुख्य करून या निवडणूकीत लोकनियुक्त सरपंच निवडला जाणार असल्याने सरपंच पदाच्या निवडीसाठी सर्वच इच्छुकांची मोठी कसोटी लागणार आहे.एकूणच ग्रामपंचायत निवडणूक लक्षवेधी ठरणार असल्याचे गावातील सध्याच्या राजकीय हालचालींवरून दिसून येत आहे.

अंतिम आरक्षणावर आक्षेप – साकळी ग्रामपंचायत निवडणुकीकरिता काढण्यात आलेल्या अंतिम

वार्डनिहाय आरक्षणावर माजी ग्रा.पं.सदस्य दिपक पाटील यांनी सभेदरम्यान आक्षेप घेतला.दि.२० जूनला जे वार्डनिहायआरक्षण काढलेले होते त्या आरक्षणाचा काहीही विचार न करता फेरआरक्षण कसे काढले.लोकांना अंधारात ठेवून नवीन वार्डआरक्षण केलेले असून अधिकारी वर्ग आपल्या समरीपावर चा वापर करून निवडणूक कार्यक्रमादरम्यान ग्रामंस्थाची दिशाभूल करीत आहे. असा थेट आरोप दिपक पाटील यांनी अधिकाऱ्यांवर केला.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी ‘या’ तारखेपर्यंत अर्ज करा

महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री मेरी लाडली बेहन योजने’ अंतर्गत अर्ज 1 जुलैपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणार आहेत. या योजनेसाठी पात्र महिला

मोबाईल चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे  भुसावळ – धरणगाव पोलीस स्टेशन ला मोबाईल चोरी संदर्भात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं