बालभारतीच्या नव्या पाठय़पुस्तकांतून क्यूआर कोड गायब

बालभारतीकडून यंदाच्या वर्षी पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना एकात्मिक योजनेंतर्गत पाठय़पुस्तके देण्यात आली आहेत. मात्र या नव्या पाठय़पुस्तकातून क्यूआर कोडच गायब झाले आहेत. 2016 पासून बालभारतीने पाठय़पुस्तकात धडय़ाखाली क्यूआर कोड छापण्यात सुरुवात केली. त्यामुळे प्रत्येक धडय़ाचा डिजिटल पंटेट उपलब्ध होऊन विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक रंजक बनले होते. यंदा मात्र पाठय़पुस्तकांमध्ये वह्याची पाने जोडण्याच्या नादात क्यूआर कोड छापण्याचा बालभारतीला विसर पडला आहे. एकीकडे डिजिटल इंडियाचा मोठा गाजावाजा सुरू असताना शालेय शिक्षण विभागाने मात्र पुस्तकांच्या डिजिटल रूपालाच यंदा बगल दिल्याचे बोलले जात आहे.

जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक आणि ‘ग्लोबल टीचर’ पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी 2016 मध्ये बालभारतीकडे पाठय़पुस्तकात क्यूआर कोडचा समावेश करण्याची मागणी केली होती. बालभारतीने डिसले गुरुजींच्या या सूचनेचे स्वागत करून 2016 सालापासून छापण्यात आलेल्या बालभारतीच्या सर्व पुस्तकात धडय़ाखाली क्यूआर कोडचा समावेश करण्यात आला. क्यूआर कोडमुळे प्रत्येक धडय़ासाठी डिजिटल पंटेंट बनवून ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहचत होते. राज्याच्या शालेय शिक्षण विभागाच्या या उपक्रमाचे इतरही राज्यांनीदेखील अनुकरण केले. पण अचानक या वर्षीच्या बालभारतीच्या पुस्तकात हे क्यूआर कोड छापण्यात आलेले नाहीत.

ज्या तंत्रामुळे मुलांचे शिक्षण अधिक रंजक झाले, तेच तंत्रज्ञान का काढून टाकले आहे? क्यूआर कोडपेक्षा अधिक चांगले पर्याय बालभारतीकडे आहेत का? असा सवाल डिसले गुरुजींनी केला आहे. वर्ष 2016 पासून बालभारतीच्या पुस्तकांत क्यूआर कोडचा वापर करण्यास सुरुवात झाली. असे तंत्र वापरणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य होते. कोरोनाच्या काळात शाळा बंद असतानाही क्यूआर कोड पुस्तकामुळे लाखो विद्यार्थ्यांना शिक्षण घेणे सुलभ झाले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला