शाळेत हिंदू मुलींनी परिधान केला ‘हिजाब’? फोटो समोर आल्याने चौकशीचे आदेश!

मध्य प्रदेशातील दमोह येथील गंगा जमुना उच्च माध्यमिक या खासगी शाळेत हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालायला लावल्याचा आरोप आहे. शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बोर्ड परीक्षेच्या निकालाचे पोस्टर लावण्यात आले होते.

ज्यामध्ये विद्यार्थिनी हिजाब परिधान केलेल्या दिसल्या होत्या. यानंतर या प्रकरणाने पेट घेतला आहे.

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. ते म्हणाले, “या संदर्भात कोणतीही तक्रार आलेली नाही. मात्र, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षकांना याची सखोल चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत.”

चार विद्यार्थिनी हिजाब परिधान केलेल्या दिसल्या

खासगी शाळेत लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये विद्यार्थिनींचे फोटो असून, सर्व विद्यार्थिनींनी डोक्यावर हिजाबसारखे कापड गुंडाळले आहे. मुस्लिम विद्यार्थिनींसोबत चार हिंदू विद्यार्थिनीही हिजाब परिधान केलेल्या दिसत आहेत. (MP News)

दरम्यान, शाळा हिंदू विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास भाग पाडत असल्याचा आरोप करत हिंदू संघटनांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने केली. शाळेची नोंदणी रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन दिले.

दमोहचे जिल्हाधिकारी मयंक अग्रवाल म्हणाले की, याप्रकरणी यापूर्वी चौकशी करण्यात आली होती, परंतु काही आढळले नाही. मात्र गृहमंत्र्यांच्या सूचनेनंतर या प्रकरणाच्या चौकशीसाठी तहसीलदार, जिल्हा शिक्षणाधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचे पथक तयार करण्यात येत आहे.

दरम्यान शाळेचे मालक मुस्ताक खान यांनी सांगितले की, गणवेशात हेडस्कार्फचा समावेश आहे आणि कोणालाही तो घालण्याची सक्ती करण्यात आली नाही. मात्र याप्रकरणी

नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाइल्ड राइट्स (NCPCR) चे अध्यक्ष प्रियांक कानूनगो यांनी एका ट्विटमध्ये म्हटले आहे की, मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यातील एका शाळेच्या नावाखाली हिंदू आणि इतर गैर-मुस्लिम मुलींना बुरखा आणि हिजाब घालण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

पुणे – ….अन् सर्वांच्या डोळ्यांसमोर अख्खं कुटुंब पाण्यात वाहून गेलं; लोणावळ्यातील धक्कादायक VIDEO

पुणे – पुण्यातील लोणावळा येथे वर्षाविहारासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले आहेत. भुशी धरण येथे हे कुटुंब गेलं

पोलीस भरतीसाठी मैदानात धावताना अमळनेरच्या तरुणाचा मृत्यू

जळगाव – नवी मुंबईच्या बाळेगाव कॅम्पमध्ये पोलीस भरती प्रक्रियेच्या दरम्यान एका २३ वर्षांच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, हा तरुण

धक्कादायक! अजित पवार गटाच्या सरपंचाचा खून; पाच जणांवर गुन्हा दाखल

आरोपींमध्ये शरद पवार गटाचे बबन गीते यांचा समावेश  बीड : बीडच्या परळीतील बँक कॉलनीत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे कार्यकर्ते तथा

कथाकार प्रदीप मिश्रा यांनी नाक घासून मागितली माफी!

मथुरा – राधारानीबद्दल अशोभनीय वक्तव्य करणारे कथाकार पंडित प्रदीप मिश्रा यांनी माफी मागितली आहे. त्यांनी माफी मागण्यासाठी बरसाना श्री राधा

हरित क्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक साहेब यांची जयंती नामांतराचा वर्धापन दिन उत्साहात साजरा करावा- वासुदेव राठोड

माहूर – आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आणि हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेब यांची एक जुलै रोजी 111

घरफोड्या व चोरीचा अट्टल गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – अमळनेर तालुक्यातील सावखेडा येथील घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार किरण बारेला हा टाकळी प्र दे

विजेपासून ते गॅस सिलिंडरपर्यंत सगळं मोफत? यंदाच्या अर्थसंकल्पात योजनांची जंत्री अन् घोषणांचा पाऊस!

राज्य सरकार आज आपला अर्थसंकल्प सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात मोठ्या आणि भरीव तरतुदी केल्या जाणार आहेत. याच अर्थसंकल्पातील काही

P M विश्वकर्मा योजने ची अमलंबजावनी करा ! जिल्हा खादी ग्राम उद्योग अधिकारी यांना निवेदन 

जळगाव -: केंद्र सरकार तर्फे P M विश्वकर्मा योजना सुरू केली त्यात सरकारचा मुख्य उद्दिष्ट असे आहे नागरिकांना रोजगार मिळेल. 

ड्युटी करुन घरी परत जात असतांना पोलीस कॉन्स्टेबलचा अपघातात मृत्यु

धुळे -: (जळगाव संदेश न्युज नेटर्वक) साक्री पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कॉन्स्टेबलचा ड्युटी करुन घरी जात असताना अपघात झाला

10 हजाराची लाच घेताना मुख्याध्यापक एलसीबीच्या जाळ्यात ; शैक्षणिक क्षेत्रात खळबळ

एरंडोल – लाचखोरीच्या घटना काही केल्या थांबताना दिसत नाहीय. आता अशातच एरंडोल तालुक्यातून लाचखोरीच्या मोठी घटना समोर आलीय. थकीत वेतनातील