पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ७१ हजार तरुणांना देणार ऑफर लेटर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १६ मे रोजी व्हिडीओ काँफरंसिंगद्वारे सरकारी विभागात नियुक्त तरुणांना नियुक्ती पत्र देतील.

यावेळी ते या नवनियुक्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाच्या माहितीनुसार या रोजगार मेळाव्याचे आयोजन देशभरात ४५ ठिकाणी होईल. मागील काही महिन्यांपासून केंद्रिय मंत्रालय आणि विभागात मिशन मोड अंतर्गत रिक्त जागा भरण्यासाठी काम केले जात आहे.

१० लाख नोकऱ्या देण्याचं जाहीर

मागच्या वर्षी जून महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी पदे भरत हे जाहिर केलं होतं की, पुढील दीड वर्षात ते १० लाख लोकांना नोकरी देतील. रोजगाराच्या विषयावरून विरोधी पक्ष कायमच सरकारला टार्गेट करत आले आहे. त्यांमुळे ही रोजगार भरती मोठा भाग ठरणार हे उघड आहे.

त्यामुळे निवडणुकी आधी होणारी ही रोजगार भरती मोठी राजनैतीक खेळी असल्याचंही काही लोक म्हणत आहेत. यानंतर पंतप्रधान मोदी यांनी दर महिन्याला नियुक्ती पत्र वाटण्यास सुरुवात केली.

सर्व स्तरातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश

हे नियुक्ती पत्र सर्वच स्तरातील अधिकारी आणि कर्मचारी यांना वाटण्यात येणार आहे. यात ग्रामीण टपाल सेवक, पोस्टल इन्स्पेक्टर, कमर्शियल आणि तिकीट लिपिक, कनिष्ठ लिपिक आणि टंकलेखक, कनिष्ठ खाते लिपिक, ट्रॅक मेंटेनर, सहायक विभाग अधिकारी, कनिष्ठ विभाग लिपिक, उपविभागीय अधिकारी, कर सहाय्यक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, निरीक्षक, नर्सिंग अधिकारी, सहाय्यक सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, सहायक लेखा अधिकारी, सहायक लेखापरीक्षा अधिकारी, विभागीय खाते निरीक्षक, खाते परीक्षक, कॉन्स्टेबल, हेड कॉन्स्टेबल, असिस्टंट कमांडंट, मुख्याध्यापक, प्रशिक्षित पदवीधर शिक्षक, सहाय्यक निबंधक, सहाय्यक प्राध्यापक इत्यादी विविध पदांची नियुक्ती केली जाईल.

 

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने