सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर स्वर्गीय कै.भारत खुशालसा सोनवणे यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे उद्घाटन

तळोदा – (प्रतिनीधी )उन्हाची तीव्रता जाणू लागल्या असल्यामुळे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तहान भागावी यासाठी सेवाभावे प्रतिष्ठान तळोदा तर्फे अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर स्वर्गीय कै.भारत खुशालसा सोनवणे यांच्या स्मरणार्थ प्रतिष्ठानतर्फे पाणपोईचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी उद्घाटनाला विठाई जनरल क्लिनिक डॉ.श्री.प्रशांतजी द पाटील,गजानन कृषी ऍग्रो चे संचालक श्री.सुभाषजी चौधरी,कृषिधन ऍग्रो चे संचालक श्री.निलेश शांताराम पाटील,विश्व हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री श्री.विजयरावजी सोनवणे,कृपासिंधू सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष श्री.देवेंद्र भाऊ कलाल, सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

या कार्यक्रमाला उपस्थित असलेले वि.हि.प जिल्हा सेवा प्रमुख डॉ.शांतीलाल जी पिंपरे,प्रखंड अध्यक्ष प्रा.राजारामजी राणे,प्रखंड मंत्री श्री.ऋषिकेश जी बारगड, प्रखंड सेवा प्रमुख श्री.भारत कलाल,प्रखंड उपाध्यक्ष श्री.राजन दादा पाडवी, प्रखंड सहमंत्री श्री.ललित जी पाटील, शहर मंत्री श्री.पवन दादा शेलकर,श्री.सुनील भाऊ वाघ, चि.अथर्व दिलीप कलाल,पाणीपोईचे सांभाळ करणारे श्री.संजय जी कलाल यांच्या उपस्थित कार्यक्रम संपन्न झाला

यावेळी श्री.भरतजी कलाल सर हे म्हणालेत की, प्रतिष्ठानाच्या समाजाच्या उपयोगी अशी योग्य असे कार्य करत असते. सध्या तळोदा शहराच्या तापमान खूप जास्त आहे व ज्या भागात प्रतिष्ठानने पाणपोई सुरू केली त्या भागातील लोकांचे वर्दळ नेहमीच जास्त असते. यामुळे नक्कीच याचा समाजाला उपयोग होईल असे ते म्हणालेत.

या कार्यक्रमाचे नियोजन सेवाभावे प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष श्री.सागर अरविंद पाटील,सचिव श्रीमती.कविता कलाल,कार्याध्यक्ष श्री.संतोष चौधरी,संचालक श्री.अतुल पाटील,श्री.नकुल ठाकरे,श्री.अनिल नाईक, चि.पवन सोनवणे यांनी परिश्रम घेतले

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार सेवाभावे प्रतिष्ठानचे अध्यक्ष चि.उमेश भैय्या विजयसा सोनवणे यांनी केले.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला