दि.८ मे रोजी प्रांत कार्यालयासमोर कोळी समाजाचा अन्नत्याग सत्याग्रह. “समाजासाठी वाटेल ते करू..जिंकू किंवा मरू” जगन्नाथ बाविस्कर यांचा निर्धार.. 

चोपडा (प्रतिनिधी):-तालुक्यातील आदिवासी टोकरेकोळी जमातीच्या न्याय व हक्कांसाठी दि. ८ मे २०२३ (वार सोमवार) रोजी स.११ वाजेपासून मागण्या मंजूर होईपर्यंत अमळनेर येथील उपविभागीय (प्रांत) अधिकारी कार्यालयासमोर शेकडोंच्या संख्येने तीव्र अन्नत्याग सत्याग्रह करण्यात येणार असून, “समाजासाठी वाटेल ते करू- जिंकू किंवा मरू”, असा पक्का निर्धार चोपडा महर्षी वाल्मिकी समाज मंडळाचे तालुका संपर्कप्रमुख जगन्नाथ बाविस्कर (गोरगावले बुद्रुक) यांनी केला आहे. यावेळी ज्येष्ठ समाजसेवक लखिचंद बाविस्कर यांचेहस्ते तहसीलदार अनिल गावित यांना याबाबतचे निवेदन देण्यात आले. निवेदनात चोपडा (अ.ज.) विधानसभा मतदारसंघातील आदिवासी कोळी जमातीला टोकरेकोळी (एसटी) चे जातप्रमाणपत्र मिळावे, यासह इतरही मागण्या नमूद आहेत.

याप्रसंगी नगरसेवक कैलास सोनवणे, सामा. कार्यकर्ते लखिचंद बाविस्कर, जगन्नाथ बाविस्कर, प्रल्हाद ठाकरे, मोतीलाल रायसिंग, भरत पाटील विदगावकर, अशोक बाविस्कर, कैलास बाविस्कर, विठ्ठल कोळी, नवल देवराज, विजय बाविस्कर, भगवान बाविस्कर, अरुण केशव कोळी, रामचंद्र बाविस्कर, भास्कर कोळी, भिका बाविस्कर, दिनकर सपकाळे, अनिल कोळी, विशालराज बाविस्कर, अमोल सोनवणे, जयराम शिरसाठ, गोपाल बाविस्कर, शरद सोनवणे, लक्ष्मण बाविस्कर, प्रशांत सोनवणे, लीलाधर कोळी, वाल्मीक कोळी, विशाल इंगळे, विनोद सोनवणे, जितेंद्र कोळी, ज्ञानेश्वर कोळी, संदीप पाटील, संजय देशमुख, दिनेश पवार, अशोक कोळी, रामकृष्ण इंगळे, मधुकर कोळी, सतीश ठाकरे, बाळू कोळी, एकनाथ कोळी, हिमालय कोळी, वैभवराज बाविस्कर, मोतीलाल कोळी, रवींद्र कोळी, राहुल सोनवणे, नंदलाल मराठे, भास्कर इंगळे, लक्ष्मण बाविस्कर, सत्यजित सपकाळे, कृष्णा इंगळे, धनराज कोळी, अशोक सपकाळे, देविदास इंगळे, विलास इंगळे, संजय इंगळे, रवींद्र सोळुंके, बाळू बाविस्कर, चंद्रकांत कोळी, भरत आत्माराम बाविस्कर यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला

मोठी बातमी…उत्तर प्रदेशमध्ये सत्संगात चेंगराचेंगरी…90 वर ठार

उत्तर प्रदेशातील हाथरस जिल्ह्यात एक मोठी दुर्घटना घडली आहे. सिकंदरराव ते एटा रस्त्यावरील फुलराई गावात सत्संग ऐकण्यासाठी आलेल्या हजारोंच्या जमावाने

अखिलेश यादव यांचा हल्लाबोल ! तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यायचे नाही; म्हणून सरकार पेपर लीक करतेय, 

ऐन लोकसभा निवडणुकीच्या काळात विद्यार्थ्यांच्या परिक्षा सुरू होत्या. विद्यार्थी परिक्षेची तयारी करून जायचा, तेव्हा त्याला कळायचे की आपला पेपर लीक

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे निलंबित, भाजप नेत्याला शिवीगाळचा आरोप

पावसाळी अधिवेशनात भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना पाच दिवसांसाठी निलंबित

‘लाडकी बहीण’ योजनेसाठीची ती जाचक अट रद्द होणार? शिवसेना नेत्याचं मुख्यमंत्र्यांना निवेदन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीची अर्ज भरण्याची प्रक्रिया 1 जुलैपासून सुरु झाली आहे. मात्र महिलांना अर्ज भरताना डोमिसाईलची जाचक अटक

सामान्याने दिव्यांगाशी लग्न केल्यास 50 हजारांचे अनुदान! जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाची योजना

जळगाव – राज्यातील दिव्यांगांचे आयुष्य सुखी व्हावे, यासाठी शासनाकडून दिव्यांगांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. त्याचाच एक भाग म्हणून किमान ५०

उत्पन्नाचे दाखले जलद गतीने उपलब्ध होण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारणार ! – मंत्री उदय सामंत

राज्यशासनाच्या ‘लाडकी बहिणी योजने’ साठी उत्पन्नाचा दाखला जोडावा लागणार आहे. जुलैपासून महिलांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात येणार आहेत़. उत्पन्नाचे दाखले

मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या कुंटुबांना पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे तर्फे किराणा वाटप

ममुराबाद – : गेल्या महिन्यात मुसळधार पावसामुळे ममुराबाद येथे खंडेराव नगर मधील साई बाबा मंदिर परिसरातील नागरिकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे

मोठी बातमी! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ‘धर्मवीर 2’ चित्रपटात मोठ्या पडद्यावर दिसणार? सचिन पिळगावकरांनी सस्पेन्स वाढवला

मुंबई – शिवनेचे दिवंगत ज्येष्ठ नेते आनंद दिघे यांच्या आयुष्यावर आधारित सिनेमा ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ याने मागच्या वर्षी प्रेक्षकांचा