काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत बंडाळीमुळे भाजपा व बी आर एस ला फायदा

तालुका प्रतिनिधि भोकर – दत्ता बोईनवाड

भोकर – येथील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक अटीतटीची होणार अशी भोकर येथील सर्वसामान्य जनतेमध्ये चर्चा ऐकुयास मिळत आहे ही कृषी उत्पन्न बाजार समितीची बाजारपेठ नांदेड जिल्ह्यात मोठी बाजार समिती असल्याने मोठ्या प्रमाणात आवक जावक होत असते गेल्या दहा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री यांचा मतदारसंघ म्हणून ओळखला जातो याच भोकर मतदारसंघातील कृषी उत्पन्न बाजार समितीवर तब्बल दहा वर्षापासून काँग्रेस पक्षाची सत्ता होती ही बाजार समिती या नात्या करणारे अनेक वेळ चर्चेमध्ये आली आहे एकलशाही घराण्याची सत्ता बाजार समितीवर असल्याने काँग्रेस पक्षातील अनेक निष्ठावंत कार्यकर्ते या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कारभारावर कमालीचे नाराज असल्याने अंतर्गत पक्षातील नाराजी मुळे काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसणार व त्याचा फायदा भारतीय जनता पार्टी व नव्यानेच महाराष्ट्रात तेलंगणातील टी आर एस चे मुख्यमंत्री के सी आर यांचा बी आर एस पक्षाने मोठ्या प्रमाणात नांदेड जिल्ह्यात प्रवेश केल्याने भोकर येथील बहुजन नेतृत्व करत असलेले माजी सभापती नागनाथरावजी घिसेवाड काँग्रेसला रामराव ठोकून बी आर एस पक्षाचा झेंडा हाती घेतला. व कृषी उत्पन्न बाजार समितीच्या एकूण 18 पैकी 18 जागेवर आपले उमेदवार उभे केल्याने नागनाथरावजी घीसेवाडच्या जादुई खेड्यापाड्यासह भोकर तालुक्यातील अनेक जनतेची नाळ जोडली असल्याने त्यांनी या कृषी उत्पन्न बाजार समितीवर बी आर एस चा झेंडा फडकतील काय अशी खमंग चर्चा भोकरवासीयांमध्ये ऐकवयास येत आहे बी आर एस पक्षाचा बोलबाला ऐकता काँग्रेस पक्षाला याचा फटका बसतो की काय अशी शंका व्यक्त केल्या जात आहे, याचा फायदा मात्र भारतीय जनता पार्टी बाजी मारेल असाही सूर निघत आहे.

एकूण काँग्रेस पक्षाच्या अंतर्गत नाराजीचा फायदा नक्कीच बी आर एस व भाजपाला मिळेल यात तीळ मात्र शंका नाही असे काही सुज्ञ कार्यकर्त्यांमधून चर्चा ऐकवयास येत आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला