ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणार बायोमेट्रिक हजेरी प्रणाली

गावात ग्रामपंचायतीशी निगडित कामासाठी, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकाऱ्यांची दरवेळी वाट बघत ताटकळत बसण्याची त्यांना शोधण्यासाठी धावाधाव करण्याची तसेच फोनवर दोनच तास कार्यालय खुले….. संपर्क साधण्याची गरज तेथील नागरिकांना आगामी काळात पडणार नाही.

ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू 

ग्रामपंचायत कारभारातील महत्त्वाचे घटक असलेल्या ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, या घटकाला कार्यक्षम व कार्यान्वित करण्यासाठी ग्रामपंचायतीमध्ये रोज कार्यालयीन वेळेत उपस्थितीसाठी आता बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्याबाबतचा निर्णय ग्रामविकास विभागाने घेतला आहे.

गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार .

याबाबतचे पत्र येथील गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले आहे. ग्रामीण भागातील गावाच्या विकासाचा कणा समजले जाणारे ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी वेळेत उपलब्ध झाल्याने नागरिकांची गैरसोय आगामी काळात टळून गावच्या विकासाला अधिक चालना मिळणार आहे.

बायोमेट्रिक हजेरी प्रणालीबाबतचे पत्र शासन येथील गटविकास अधिकारी यांना प्राप्त झाले स्तरावरून आहे. त्यामध्ये तत्काळ कारवाई करून घेण्यात यावी, केलेला कारवाईचा अहवाल शासनास सादर करावा, अशा सूचना या पत्रात दिल्या आहेत. मात्र, ही पद्धत सुरु करण्यासाठी लागणारी यंत्र अद्याप उपलब्ध झालेली नाहीत. बायोमेट्रिक हजेरी नंतर गावातील.

ग्रुप ग्रामपंचायतीत एकाच ग्रामसेवकाची नियुक्ती असते. त्यामुळे कमी लोकसंख्येच्या गावात ग्रामसेवकांचे येणे-जाणे दुर्मीळ असते. या गावांचा कारभार सरपंच व त्या-त्या ग्रामपंचायतीच्या लिपिकामार्फत हाकला जातो. ग्रामसेवक नसल्याने ग्रामपंचायत कार्यालय केवळ दोन तास उघडे राहत असल्याचे चित्र तालुक्यातील बहुतांश गावांत आहे.. जास्त लोकसंख्या असलेल्या गावातही सकाळी १० ते २ या वेळेतच ग्रामपंचायतीचे काम सुरू असते. दुपारी २ नंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायत कार्यालय बंद होतात, असा अनुभव अनेकांना अनेकदा आला असेल.

आज ग्रामपंचायत कार्यालय उघडे आहे का? ‘जिल्हा परिषदेत जायचे आहे. पंचायत समितीत काम आहे. वरच्या साहेबांनी बोलावलेय आहे. असे सांगून ग्रामसेवक निघून जातात. त्यामुळे ग्रामसेवकांकडे असलेल्या छोट्या-मोठ्या कामामुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत.

विशेषतः कोणत्याही शासकीय कार्यालयात कामकाजाची वेळ ठरलेली असते. या वेळेत किमान कर्मचारी उपलब्ध असतात. त्यामुळे नागरिकांची कामे होतात. ग्रामपंचायत कार्यालयात मात्र यापेक्षा निराळी परिस्थिती आहे. ग्रामपंचायत कार्यालय केव्हाही उघडते व केव्हाही बंद केले जाते. कधी कधी तर, ग्रामसेवक नाहीत, या सबबीखाली कार्यालय उडलेच जात नाही. त्यामुळे आज ग्रामपंचायत कार्यालय उघडे आहे का?, अशी विचारणा नागरिकांकडून होत असते. नागरिकांच्या समस्या अधिक वेगाने सुटणार आहेत.

● ग्रामविकास अधिकाऱ्यांना लागू होणार बायोमेट्रिक हजेरी प्रणाली ही गावच्या विकासासाठी वरदान ठरणारी असून, गावाचा खऱ्या अर्थाने विकास साधायचा असेल तर या कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी प्रणाली सुरू करण्याची गरज निर्माण झाली होती.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ जिल्हास्तरीय समितीअध्यक्षपदी ना. गुलाबराव पाटील

जळगाव – राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी

जळगाव : अपंग प्रशिक्षण केंद्रात २५ जुलैपर्यंत अर्ज पाठवावा

जळगाव – 2 जुलै (हिं.स.) दिव्यांग कल्याण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य पुणे मार्फत शासन मान्यता प्राप्त तुळजा भवानी अपंग प्रशिक्षण केंद्र,

क्रिकेटपटूंचं स्वागतच, पण गुजरातच्या बस आमच्या महाराष्ट्रात का? आदित्य ठाकरे यांचा मिंधे सरकारला सवाल

मुंबई – टी20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर हिंदुस्थानचा संघ मुंबईत दाखल झाला आहे. मुंबईत हिंदुस्थानच्या संघाची शोभायात्रा काढण्यात येणार आहे. अवघी

.म्हणून मुस्लिमांना लाडकी बहीण योजनेतून वगळा, मनसेच्या मागणीने राज्यात चर्चा

सध्या महाराष्ट्रात ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ या योजनेची जोरदार चर्चा सुरु आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सध्या महिलांची पळापळ

मोठी बातमी! लोणावळा भुशी डॅम दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत, अजित पवारांची विधानसभेत घोषणा

  मुंबई – लोणावळा भुशी डॅम परिसरात 30 जून रोजी रविवारी एक मोठी दुर्घटना घडली. भुशी डॅमच्या बॅकवॉटरमधील धबधब्यावर एकाच

राज्य सरकारचा वारकऱ्यांसाठी घेतला मोठा निर्णय! आजपासून सुरु केली टोल माफी

आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी सर्वात महत्वाची बातमी समोर आली आहे. पंढरपूरच्या वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांना व वाहनांना टोल माफी करण्याचा

हरित क्रांतीचे प्रणेते मा. मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांची जयंती गोकुंदा येथे उत्साहात साजरी व फलकाचे नुतनीकरण 

किनवट – दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हरितक्रांतीचे प्रणेते व पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक म्हणून ओळखले

शिक्षक आ.किशोर दराडे यांचे मुख्याध्यापक व शिक्षकांकडून अभिनंदन.

प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाची नुकतीच निवडणूक पार पडली होती त्याचा निकाल जाहीर झाला