बस अपघातातील भाविकांचे नावे आली समोर; १४ जणांचा मृत्यू

जळगाव – नेपाळ दर्शनासाठी निघालेल्या भुसावळ तालुक्यातील वरणगावसह-तळवेल परिसरातील भाविकांची बस नदीत कोसळून १४ जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज शुक्रवार, २३ रोजी दुपारी नेपाळच्या मर्स्यांगडीजवळ घडली.

आता या बस अपघातातील भाविकांची यादी समोर आली आहे.

अपघातातील भाविकांचे नावे 

अनंत ओंकर इंगडे, सीमा अनंत इंगडे, सुहास राणे, सरला राणे, चंदना सुहास राणे, सुनील धांडे, निलीमा सुनील धांडे, सुळशीराम तायडे, सरला तुळशीराम तायडे, आशा समाधान बाविस्कर, रेखा प्रकाश सुरवाडे, प्रकाश नथू सुरवाडे, मंगला विलास राणे, सुधाकर बळीराम जावडे, रोहिणी सुधाकर जावडे, विजय कडू जावडे, सागर कडू जावडे, भरती प्रकाश जावडे, संदीप राजाराम सरोदे, पल्लवी संदीप सरोदे, गोकर्णी संदीप सरोदे, हेमराज राजाराम सरोदे, रुपाली हेमराज सरोदे, अनुप हेमराज सरोदे, गणेश पांडुरंग भारंबे, मूलभा पांडुरंग भारंबे, मिलन गणेश भारंबे, परी गणेश भारंबे, शारदा सुनील पाटील, रुमुदिनी रवींद्र भारंबे, शारदा सुनील पाटील, निलीमा चंद्रकांत जावडे, ज्ञानेश्वर नामदेव बोन्डे, आशा ज्ञानेश्वर बोन्डे, आशा पांडुरंग पाटील, पंकज भागवत भंगाळे, वर्षा पंकज भंगाळे, प्रवीण पांडुरंग पाटील, अविनाश भागवत पाटील, अनिता भागवत पाटील, मुर्तिजा (ड्रॉयव्हर, पूर्ण नाव माहित नाही), रामिजल (कॅन्डक्टर, पूर्ण नाव माहित नाही) असे बस अपघातील भाविकांचे नावे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील वरणगावसह तळवेल परिसरातील ११० भाविक नेपाळ दर्शनासाठी १५ ऑगस्ट रोजी रवाना झाले होते. भाविक प्रयागराजपर्यंत ट्रेनने गेल्यानंतर तेथून त्यांनी गोरखपूरच्या केसरवाणी टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या बस बुक केल्या होत्या. दरम्यान, बस क्र. यूपी.५३.एफटी.७६२३ ही भाविकांना घेवून पोखराकडून काठमांडा जाताना नियंत्रण सुटल्याने नदीत कोसळली. या अपघातात बसचा चालक आणि वाहक यांच्यासह १४ भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp

ताजा खबरें

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

कार्यारंभ आदेश काढण्यासाठी १ लाखांची लाच घेणाऱ्या ग्रामविस्तार अधिकाऱ्यासह पंटर जाळ्यात 

पारोळा – तालुक्यातील धुळ पिंप्री गावातील मंजूर झालेल्या काँक्रीट व पेव्हर ब्लॉकच्या कामाची वर्क ऑर्डर काढण्याच्या मोबदल्यात १ लाखाची लाच

गणरायाच्या मिरवणुकीत सामाजिक ऐक्य व महिला अत्याचार जनजागृतीचे ठरले आकर्षण !

(कुऱ्हे पानाचे येथील जय बजरंग ग्रुपचा अनोखा उपक्रम) प्रतिनिधी – जितेंद्र काटे भुसावळ – तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील बस स्थानक

…अन् आमदार सुरेश भोळे पडले खाली; गणपती मिरवणुकीतील व्हिडीओ व्हायरल

जळगाव – गणरायाला मंगळवारी वाजत गाजत निरोप देण्यात आला. जळगाव शहरातही गणपती विसर्जन शांततेत पार पडले. पण, एक व्हिडीओ सोशल

18 वर्षांखालील मुलांना इन्स्टाग्राम वापरण्यावर निर्बंध; पालकांना या सेटिंग्ज कराव्या लागतील

सोशल मीडियातील नकारात्मकेचा परिणाम मुलांवर होऊ नये, यासाठी मेटाने हा निर्णय घेतला आहे. याबाबत ‘मेटा’ने मंगळवारी माहिती दिली. लहान मुलांचे

गणपती विसर्जन मिरवणुकीत मोठा राडा, जामोदमध्ये अजूनही विसर्जन नाही, कारण.

जामोद – अकरा दिवस गणरायाची मनोभावे पूजा केल्यानंतर काल अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने बाप्पाला निरोप देण्यात आला. मंगळवारी राज्यात सर्वत्र विसर्जन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवशी 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आज वाढदिवस आहे. यावेळी त्यांना मिळालेल्या 600 हून अधिक भेटवस्तूंचा लिलाव केला जाणार आहे. लिलावासाठी ठेवल्या

दिल्लीच्या मुख्यमंत्री पदी अतिशी, केजरीवाल झाले ‘माजी’; केली उत्तराधिकाऱ्याची निवड

नवी दिल्ली – दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री म्हणून अरविंद केजरीवाल यांनी अतिशी यांच्या नावची घोषणा केली आहे. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीला

धनगर-धनगड एकच! पण जीआर काढण्याच्या शासनाच्या निर्णयाला विरोध

मुंबई : राज्य सरकारकडून धनगड आणि धनगर एकच आहेत, असा जीआर काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या

शरद पाटील यांनी केलेली जाती अंताची लढाई आजही प्रेरणादायी : सुनील शिंदे

जळगाव :- भारतात जात ही मुख्य समस्या असून सामाजिक शोषणाचे ते एक हत्यार आहे तेंव्हा जाती अंताची लढाई यशस्वी करावयाची

राहुल गांधींची जीभ छाटेल, त्याला 11 लाखांचं बक्षीस; शिंदेंच्या आमदाराची जीभ घसरली

शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी केलेल्या धक्कादायक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात  मोठा गदारोळ माजला आहे. राहुल गांधी यांची जीभ छाटेल त्याला